दिल्लीतल्या लाठीमारानं देश शुद्धीवर आलाय का ?
डोक्यावर मार बसल्यानंतर हरवलेली स्मृती परत येते, असे आपण आतापर्यंत फक्त चित्रपटांतच पाहिले होते. पण दिल्लीत ते प्रत्यक्ष घडले. कॉर्पोरेट माध्यमांनी वर्षानुवर्षे भारतीय समाजाच्या राजकीय स्मृती पुसून टाकण्याचा प्रयत्न केला;…