मणिपूरमधील संघर्ष लागला चिघळायला
इम्फाळ; वृत्तसंस्था : मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये सुरू असलेला हिंसाचार थांबत नाही आहे. १९ महिन्यांपूर्वी सुरू झालेला हा संघर्ष आता पुन्हा चिघळू लागला आहे. गेल्या १२ दिवसांत हिंसाचारात १९ जणांचा…
इम्फाळ; वृत्तसंस्था : मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये सुरू असलेला हिंसाचार थांबत नाही आहे. १९ महिन्यांपूर्वी सुरू झालेला हा संघर्ष आता पुन्हा चिघळू लागला आहे. गेल्या १२ दिवसांत हिंसाचारात १९ जणांचा…
मुंबई : जमीर काझी : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हे विरारमधील हॉटेल विवांतामध्ये लाखोंच्या रोकडीसह सापडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. बहुजन…
इम्फाळ/नवी दिल्ली : वृत्तसंस्था : मणिपूरच्या खोऱ्यात हिंसाचार आणि निदर्शने सातत्याने वाढत आहेत. जिरीबाम जिल्ह्यात रविवारी (दि.१७) झालेल्या गोळीबारात एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला. जमावाने…
इम्फाळ; वृत्तसंस्था : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. संतप्त जमावाने मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या खासगी निवासस्थानावरही हल्ला केला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. बिरेन सिंग त्या वेळी घरी…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीदिनी शिवसेनेच्या दोन्ही गटांत पोस्टर वॉर जुंपले आहे. आपणच बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक असल्याचे भासविण्यासाठी मुख्यमंत्री…
कोल्हापूर; प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात नेहमी संविधान आणि भ्रष्टाचारावर बोलतात, पण महाष्ट्रात लोकशाही मार्गाने जनेतेने निवडून दिलेले, चांगले कारभार करणारे लोकनियुक्त महाविकास आघाडीचे सरकार पाडले. त्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी…
शिर्ड : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंर्तगत १५०० रुपये दिले जात आहेत, परंतु घरचा महिन्याचा खर्च त्या पैशात भागतो का? अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी…
गडहिंग्लज, प्रतिनिधीः “भ्रष्टाचाराने हात बरबटलेले हसन मुश्रीफ ईडीच्या भीतीने भाजपसोबत गेले आहेत आणि निर्लज्जपणे सांगतात, की आम्ही पवारसाहेबांना विचारून गेलो. आपण झक मारायची आणि दुस-याचं नाव घ्यायचं, हे सहन करणार नाही.…
सांगली; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि डाव्या कम्युनिस्ट पक्षांना एकत्र घेऊन आम्ही निवडणूक लढत आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणात वाटेल ते झालं तरी चालेल, पण देवेंद्र फडणवीस…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : काँग्रेस अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे आरक्षण संपवणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत खोटा व जनतेची दिशाभूल करणारा आहे. काँग्रेस पक्षानेच देशाला संविधान व आरक्षण…