पुण्यात हेलिकॉप्टर कोसळले; तिघांचा मृत्यू
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पुणे जिल्हातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची आज (दि.२) घटना घडली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. खराब वातावरणामुळे ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पुणे जिल्हातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची आज (दि.२) घटना घडली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. खराब वातावरणामुळे ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : एके वर्षी नवरात्रोत्सवादरम्यान अंबाबाई दर्शनासाठी गेलेली असताना विलक्षण अनुभव आला. हा प्रसंग आठवला की वाटतं…देवीनेच मला बोलावलं… ‘गाभाऱ्यातील गुरुजी प्रसादाचे पाणी उडवत होते. त्यांनी मला…
मारुती फाळके उजळाईवाडी : आमचे हिंदुत्व हे बेगडी नाही तर ते लोकांच्या डोळ्यातले अश्रू पुसणारे आहे. आमच्या सरकारच्या काळात साधू-संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही. हिंदू धर्माच्या उत्थानासाठी जे जे करावे…
कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवरायांच्या पुतळा उभारण्यात तसेच लहान मुलांच्या गणवेशातही महायुती सरकारने भ्रष्टाचार केला आहे. सरकारकडून सर्वसामान्यांवर अन्याय सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित…
कोल्हापूर; प्रतिनिधी : श्री अंबाबाई मंदिर परिसरात नवरात्र उत्सवकाळात भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. पाचही मुख्य प्रवेशद्वाराजवळ तब्बल १२० कॅमेरे, ५ डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, हॅण्ड हेल्थ मेटल डिटेक्टर, १० बिनतारी…
सांगली : टेंभू विस्तारीत प्रकल्पातील घटक कामांच्या भूमिपूजनातून काळ्या आईचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेतून लाभक्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे या योजनेच्या सहाव्या टप्प्याला दिवंगत आमदार…
जत : तालुक्यातील रेवनाळ येथे लांडग्याच्या हल्ल्यात वीस मेंढ्या, तर चार कोकरे मृत्युमुखी पडली आहेत. या घटनेत सोपान लोखंडे (रा.रेवनाळ ता.जत) यांच्या परिवाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सोमवारी (दि.३०)…
कोल्हापूर; प्रतिनिधी : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आणि राजर्षी शाहू खासबाग मैदान नूतनीकरणासाठी २५ कोटी १० लाख रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला. दरम्यान, नाट्यगृहाची उभारणी हेरिटेज नियमानुसारच होणार असल्याचे…
कोल्हापूर; प्रतिनिधी : माजी खासदार संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली असून त्यांच्या पक्षाला ‘सप्तकिरणांसह पेनाची निब’ हे चिन्ह मिळाले आहे. पक्षाचे नाव आता ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क तिरुपती देवस्थानच्या लाडू प्रसादाचा वाद एका नव्याच वळणावर पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने आंध्रप्रदेश सरकार व मुख्यमंत्र्यांना तीव्र शब्दांत फटकारले. देवाला तरी राजकारणापासून…