जनगणनेची तयारी सुरू
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : चार वर्षांच्या विलंबानंतर केंद्र सरकार २०२५ मध्ये जनगणना सुरू करणार आहे. जनगणनेची आकडेवारी २०२६ मध्ये प्रसिद्ध केली जाऊ शकते. साधारणपणे दर दहा वर्षांनी होणारी जनगणना २०२१ मध्ये…
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : चार वर्षांच्या विलंबानंतर केंद्र सरकार २०२५ मध्ये जनगणना सुरू करणार आहे. जनगणनेची आकडेवारी २०२६ मध्ये प्रसिद्ध केली जाऊ शकते. साधारणपणे दर दहा वर्षांनी होणारी जनगणना २०२१ मध्ये…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : विधानसभा निवडणूक धर्तीवर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान कॉंग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी यादी (Congress Candidate 2nd List) आज (दि.२६) जाहीर केली.…
पुणे : न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरूवात झाली. कसोटीच्या पहिल्या दिवशी सामन्यावर भारतीय फिरकीपटूंनी वर्चस्व ठेवले. नाणेफेक जिंकत फलंदाजीला आलेल्या किवी संघाचा पहिला डाव २५९ धावांवर आटोपला. यामध्ये भारतीय…
वायनाड : प्रियांका गांधी यांनी वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांचे बंधू राहुल गांधी उपस्थित होते.…
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने याचिकेद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलेले घड्याळ हे चिन्ह गोठवून त्या…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात रविवारी (दि.२०) रात्री दहशतवाद्यांनी नागरिकांवर हल्ला केला. या हल्ल्यात डॉक्टरसह सात जणांचा मृत्यू झाला. तर, ५ मजूर जखमी झाले. (Jammu and Kashmir) केंद्र…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : पोलीस स्मृतिदिनानिमित्त गेल्या वर्षभरात देशात शहीद झालेल्या पोलीस हुतात्म्यांना आज (दि.२१) नायगाव पोलीस मुख्यालय येथील स्मृतिस्तंभावर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली…
कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेच्या वीज वाहिन्यांवरील धोकादायक फांद्या छाटणे व देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. यामुळे मंगळवार (दि.२२) आणि बुधवार (दि. २३) ए.बी.…
कोल्हापूर; प्रतिनिधी : निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची वेळ जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसे इच्छुकांकडून नेत्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या आहेत. राधानगरी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास असलेले इच्छुक माजी आमदार…
कोल्हापूर; प्रतिनिधी : आजघडीला समाजामध्ये प्रत्येकजण स्वतःसाठी जगण्यात व्यस्त आहेत. पण काही माणसे मात्र इतरांच्या जीवनात आनंद पेरण्यासाठी जगत आहेत. अशी माणसे म्हणजे आपल्या समाजासाठी चालतेबोलते दीपस्तंभच आहेत. दिव्यांग लोकांच्या…