लखनौ : लग्नात पैशांचा पाऊस
लखनौ; वृत्तसंस्था : सिद्धार्थनगर जिल्ह्यातील देवलहवा गावातील एक लग्न चर्चेचा विषय बनला आहे. कारण लग्नात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्यात आला होता. देवलवा गावातील अफजल आणि अरमान नावाच्या दोन भावांचा विवाह…
लखनौ; वृत्तसंस्था : सिद्धार्थनगर जिल्ह्यातील देवलहवा गावातील एक लग्न चर्चेचा विषय बनला आहे. कारण लग्नात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्यात आला होता. देवलवा गावातील अफजल आणि अरमान नावाच्या दोन भावांचा विवाह…
इम्फाळ; वृत्तसंस्था : मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये सुरू असलेला हिंसाचार थांबत नाही आहे. १९ महिन्यांपूर्वी सुरू झालेला हा संघर्ष आता पुन्हा चिघळू लागला आहे. गेल्या १२ दिवसांत हिंसाचारात १९ जणांचा…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या पूर्व रात्री भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी बिटकॉइन प्रकरणात एका कथित माजी आयपीएस अधिकाऱ्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार…
इस्लामपूर : प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल. इस्लामपूर मतदार संघात मतदारांना बदल हवा आहे. त्यादृष्टीने गावागावांतून परिवर्तनासाठी उठाव झाला आहे.…
बारामती; प्रतिनिधी : विरोधकांकडून मतदारांना धमक्या देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या मातोश्री शर्मिला पवार यांनी केला. बारामती मतदारसंघातील काही केंद्रांवर कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचे प्रकार घडले.…
सोलापूर : प्रतिनिधी : सोलापूर दक्षिण मतदारसंघात ऐनवेळी खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवार जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे मविआतील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अमर पाटील यांची कोंडी झाली. सुशीलकुमार शिंदे…
ठाणे : महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. केदार दिघे यांच्या गाडीतून दारू आणि पैसे वाटप केल्याचा…
गडचिरोली : लोकशाहीच्या उत्सवात तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह वयोवृद्ध मतदारांत दिसून आला. मुलचेरा तालुक्याच्या गोविंदरपूरच्या फुलमती बिनोद सरकार १११ वर्षांच्या या आजीने प्रत्यक्ष बुथवर जाऊन मतदान केले. (Maharashtra Election)…
इस्लामपूर; प्रतिनिधी : भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे पण महाराष्ट्र विकला जाणार नाही. मतमोजणीच्या दिवशी कळेल की महाराष्ट्र हा शिवछत्रपतींचे स्वाभिमानी विचार जपणारे राज्य आहे. लोकांनी भाजपला ओळखले आहे.…
– कॉ. धनाजी गुरव चंद्रभागा, पंढरपूर व विठ्ठल हे ब्राह्मणी परंपरेला पर्याय म्हणूनच उभे राहिले. वैकुंठ, गंगा आणि काशीपेक्षा हे जास्त महत्त्वाचे आहेत असा आग्रह वारकरी संतानी मांडलेला आहे. बडवे-उत्पात यांचा…