महाराष्ट्र दिनमान

मराठी-बंगालीः समान धागे सख्याचे…

-संजय थाडे   बंगाली व महाराष्ट्रीयन  लोक हे त्यांच्या संगीत, साहित्य, नाटक, कविता, सिनेमा, वाचन, लोकसंगीत,  शिक्षण, लेखन या क्षेत्रांविषयीचे प्रेम व प्रभुत्व यांसाठी नावाजले जातात. बंगाली आणि महाराष्ट्रीयन यांच्या शारिरिक…

Read more

‘पद्मासन’

बदललेल्या जीवनशैलीत योगाचे आपल्या आयुष्यात महत्त्व मोठे आहे. नियमित योगाच्या सरावाने ताणतणाव कमी होतो. याबरोबरच माणसाचे वजन, हाडे, मांसपेशी आणि सांधेदेखील दणकट राहातात. योगामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. रोगप्रतिकारशक्ती वाढते.…

Read more

भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा

संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त संविधानकीर्तन मालिका -शामसुंदर महाराज सोन्नर वारकरी संतांनी जात, धर्म, लिंग, वंश यापलिकडे जाऊन माणूस म्हणून सर्वांना एक झाले पाहिजे, अशी शिकवण दिली. त्यातूनच सर्व जाती- धर्मांच्या संतांनी एकत्र…

Read more

पांडबाचं चटका लावून जाणं…

पांडबा गेला… मोबाईलवर आलेल्या मेसेजवर खरं तर विश्वासच बसत नव्हता. मेसेज करणाऱ्याला क्षणात कॉल करून नेमकी माहिती घेतली व कितीतरी वेळ पांडबाच्या स्वभाववैशिष्ट्यावर दोघही बोलत राहिलो. त्याची ही आकस्मिक ‘एक्झिट’…

Read more

शिवसेनेच्या उपमुख्यमंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदे, भुसे यांची चर्चा

मुंबई : प्रतिनिधी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाला उपमुख्यमंत्रिपद येणार असून, एकनाथ शिंदे ते स्वीकारणार नाहीत. त्यामुळे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची नवीन…

Read more

मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपचे धक्कातंत्र?

मुंबई : प्रतिनिधी राज्यात निवडून आलेल्या महायुतीच्या आमदारांचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावासाठी आग्रह असला, तरी आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विचार करून, मराठा…

Read more

मतदानाची वेळ संपल्यावर ७.८३ टक्के मते कशी वाढली ?

मुंबई : विशेष प्रतिनिधी विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर आणि चिंताजनक आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानादिवशी सायंकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले, त्याच रात्री ११.३० वाजता…

Read more

‘पलूस कडेगाव’ला इतिहासाची पुनरावृत्ती

कडेगाव : प्रशांत होनमाने : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसची सर्वत्र पडझड झाली. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील पलूस कडेगांव मतदारसंघात दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांचा बालेकिल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांना वाचवण्यात मोठे यश आले.…

Read more

एकरकमी ३१४० रुपये देणार

जयसिंगपूर : प्रतिनिधी  : श्री दत्त-शिरोळ कारखान्याच्या यंदाचा ५३ व्या ऊस गळीत हंगामाचा प्रारंभ कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्याहस्ते झाला. यावेळी पाटील म्हणाले, कारखान्याने नेहमीच सभासदांचे हित जोपासले आहे.…

Read more

मला पाडण्याची  राणांची लायकी नाही

अमरावती : माझ्या पराभवाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न राणांनी करू नये, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. मला पाडण्याची राणांची लायकी नाही, अशी घणाघाती टीका बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यांवर केली.…

Read more