महाराष्ट्र दिनमान

भाई माधवराव बागल पुरस्कार डॉ. विजय चोरमारे यांना जाहीर

कोल्हापूर : प्रतिनिधी : येथील भाई माधवराव बागल विद्यापीठाच्यावतीने देण्यात येणारा भाई माधवराव बागल पुरस्कार महाराष्ट्र दिनमानचे मुख्य संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांना जाहीर झाला आहे. गुरुवारी २८…

Read more

राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंना अटक, संग्राम भंडारे मोकाट

पुणे : प्रतिनिधी : वारकरी संप्रदायात घुसखोर घुसले आहेत, असा आरोप करुन घुसखोर वारकऱ्यांची नावे जाहीर करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पुण्यातील वाघोली पोलिसांनी अटक…

Read more

तामिळनाडू, कर्नाटकात चार महिन्यात दोन लाख नागरिकांना कुत्र्यांचा चावा

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील कुत्रा चावण्याच्या घटनांच्या चिंताजनक आकडेवारीकडे लक्ष वेधले आहे. तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यात २०२६ मध्ये पहिल्या चार महिन्यात दोन लाखांहून अधिक नागरिकांना कुत्रा चावला आहे.…

Read more

क्रॉक्रोच जनता पार्टीचा सोशल मिडियावर धुमाकुळ  

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर्य कांत यांनी बेरोजगार तरुण झुरळासारखे असतात या टीपणीनंतर सोशल मिडियावर नव्याने स्थापन झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीने धुमाकुळ घातला आहे. ‘इन्स्टाग्राम’वर या अराजकीय पक्षाचे…

Read more

देश आर्थिक संकटात अन् मोदी इटलीत चॉकलेट वाटतायेत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटली दौऱ्यात इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना मेलोडी चॉकलेटचे पॅकेट गिफ्ट दिल्यानंतर समाजमाध्यमात मोदींच्या विरोधात टीकेचा सूर उमटला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल…

Read more

होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक सुरू

नवी दिल्ली : होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक सुरू झाली आहे. गेल्या चोवीस तासात २६ जहाजांनी सामुद्रधुनीतून प्रवास केला आहे. वाहतूक सुरू असली तरी इराणी नौदलाची परवानगी सक्तीची करण्यात आली आहे.…

Read more

मोदीकडून मेलोनीला मेलोडी चॉकलेटची भेट

नवी दिल्ली : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेलोडी चॉकलेटचे पॅकेट भेट दिले. मोदीच्या गिफ्टने भारावलेल्या मेलोनीनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहे. पंतप्रधान मोदी परदेश…

Read more

एमएच– सीईटी मध्येही मोठा घोटाळा : सचिन सावंत

जमीर काझी : मुंबई : देशभरात नीट (NEET) पेपरफुटीने विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली असताना राज्यात एमएच- सीईटी मोठा घोटाळा झाला आहे. दहावी बारावीला जेमतेम ३५-४० टक्के मार्क्स मिळालेल्याना  या परीक्षेत…

Read more

मंत्री गोरे यांच्या हॉटेलसाठी शक्तीपीठ महामार्ग वळवला : राजू शेट्टी

कोल्हापूर : प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातून मूळ नियोजित नसलेला शक्तीपीठ महामार्ग जाणीवपूर्वक वळवण्यात आला आहे. हा बदल मंत्री जयकुमार गोरे यांच्या पंचतारांकित हॉटेलला फायदा पोहोचवण्यासाठी आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर जमिनी…

Read more

अजीम नवाज राही यांना रत्नाकर काव्य पुरस्कार

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कवी धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणा-या २०२५ या वर्षातील राज्यस्तरीय रत्नाकर काव्य पुरस्कारासाठी अजीम नवाज राही यांच्या ‘वळीवाच्या वेळा‘ या  संग्रहाची निवड करण्यात…

Read more