Roy guilty: ‘त्यांना’ का सोडता?
कोलकाता : ज्यांनी मला फसवले, त्यांना का सोडले जात आहे, असा सवाल प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करणारा आरोपी संजय रॉय याने न्यायालयात केला. सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत रॉयला…
कोलकाता : ज्यांनी मला फसवले, त्यांना का सोडले जात आहे, असा सवाल प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करणारा आरोपी संजय रॉय याने न्यायालयात केला. सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत रॉयला…
मुंबई : अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी एका संशयिताला रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) छत्तीसगडमधील दुर्ग रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. ३१ वर्षीय संशयिताला दुर्ग आरपीएफ कार्यालयात ताब्यात घेण्यात…
पुणे : प्रतिनिधी : नारायणगाव परिसरात झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. पुणे-नाशिक महामार्गावर ट्रकने एका व्हॅनला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. ट्रकची धडक बसल्यानंतर व्हॅन पुढे थांबलेल्या…
राबात (मोरोक्को) : रस्त्यांवरील ३० लाख भटक्या कुत्र्यांना ठार मारण्याची मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मोरोक्को देशात ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. २०३० मध्ये…
मुंबई : प्रतिनिधी : राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता २६ जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्रिमंडळ…
मुंबई : प्रतिनिधी : अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर वेगवेगळ्या शक्यता पुढे येत होत्या. मात्र हा हल्ला १ कोटीच्या खंडणीसाठी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने वांद्रे पोलिस…
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी, लवकरच अध्यक्ष आणि दोन सदस्यांची नियुक्ती केली…
बेंगळुरु : भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (इस्रोने) अवकाशात भ्रमण करणारी दोन अवकाशयाने जोडण्यात (स्पेस डॉकिंग) यश मिळवले. यानिमित्ताने देशाच्या अंतराळ संशोधन प्रयत्नांतील एक मैलाचा टप्पा इस्रोने पार केला आहे. या…
कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षान्त समारंभ शुक्रवारी (१७ जानेवारी) सकाळी अकरा वाजता होणार आहे. राज्यपाल आणि कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभात ५१ हजार…
नवी दिल्ली : सरसंघचालक मोहन भागवत वायफळ बडबड करीत असतात. त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामाबाबत केलेले वक्तव्यही तसेच आहे. असे वक्तव्य त्यांनी दुसऱ्या एखाद्या देशात केले असते तर त्यांना अटक झाली असती, असा…