(mission success) : ‘इस्रो’चे शतक !
श्रीहरिकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्थे (इस्रो) ने बुधवारी (दि.२९ जानेवारी) ऐतिहासिक कामगिरीचा टप्पा यशस्वीरित्या पार केला. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रा (SDSC) वरून शंभरावा उपग्रह प्रक्षेपित केला आणि…
श्रीहरिकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्थे (इस्रो) ने बुधवारी (दि.२९ जानेवारी) ऐतिहासिक कामगिरीचा टप्पा यशस्वीरित्या पार केला. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रा (SDSC) वरून शंभरावा उपग्रह प्रक्षेपित केला आणि…
मुंबई : प्रतिनिधी : सोमवारी (दि. २७ जानेवारी) आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजार कोसळला. दोन तासांत बीएसई सेन्सेक्स ८०० अंकानी घसरला तर निफ्टी ५०,२२,९०० पर्यंत खाली होता. पहिल्या सत्रातील घसरणीनंतर दुसऱ्या…
डेहराडून : भाजपशासित उत्तराखंडामध्ये दिवसाढवळ्या आजी-माजी आमदार आणि त्यांच्या समर्थकांत धुमश्चक्री उडाली. यावेळी बंदूक आणि पिस्तूलमधून धडाधड फायरिंग करण्यात आले. जवळपास १०० राऊंड फायर करण्यात आले. त्यामधील ७० पुंगळ्या पोलिसांनी…
दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) २०२४ मधील सर्वोत्कृष्ट टी-२० क्रिकेटपटू म्हणून भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगची निवड केली आहे. महिला क्रिकेटमध्ये न्यूझीलंडची मिली केर ही सर्वोत्कृष्ट टी-२० क्रिकेटपटू ठरली…
गोरखपूर : दारुड्या नवऱ्याचा सतत त्रास, शिविगाळ आणि मारझोड. दोघींच्या घरात हीच स्थिती. त्यामुळे या दोघी वैतागून गेल्या होत्या. मरण येत नाही म्हणून जगणं. शेवटी या दोघींनी असा निर्णय घेतला…
मुंबई : पतंजलीच्या मिरची पावडरमध्ये कीटकनाशकाचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळले आहे. त्यामुळे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा (FSSAI) ने ते तत्काळ बाजारातून हटवण्याचे निर्देश दिले आहेत. प्राधिकरणाच्या दणक्यामुळे पतंजलीने…
वॉशिंग्टन : २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणा याच्या भारताकडे प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्याच्या शिक्षेविरुद्धची पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. राणा हा मूळचा पाकिस्तानी आहे.…
नवी दिल्ली : प्रतिनिधी : वक्फ संशोधन विधेयक २०२४ साठी नियुक्त केलेल्या संसदीय समितीच्या (जेपीसी) शुक्रवारी झालेल्या बैठकीत समितीतील विरोधी खासदारांनी तीव्र विरोध करत गोंधळ घातला. त्यामुळे समितीने कल्याण बॅनर्जी,…
कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराणी ताराराणीची नैतिकता, नेतृत्वगुण, संघटन, मुत्सद्दीपणा आणि स्वराज्याबद्दल नि:स्सिम प्रेम याबरोबरच समाजातील शेवटचा माणूस त्याच्यासोबत असल्याने त्यांनी बलाढ्य औरंगजेबाला महाराष्ट्रातच झुकवले. मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुध्दातील छत्रपती संभाजी महाराज,…
कोल्हापूर : प्रतिनिधी : महापूर, वादळ, आग, भूकंप अशा आपत्ती आल्यावर सरकारी यंत्रणा धावून जाते. अशावेळी आपत्ती व्यवस्थापनात मदत करणाऱ्या संस्था जीव धोक्यात घालून आपत्तीच्या कामात स्वत:ला झोकून देतात. अशा…