2 women tie knot : दारुड्या पतींना कंटाळल्या नि…
गोरखपूर : दारुड्या नवऱ्याचा सतत त्रास, शिविगाळ आणि मारझोड. दोघींच्या घरात हीच स्थिती. त्यामुळे या दोघी वैतागून गेल्या होत्या. मरण येत नाही म्हणून जगणं. शेवटी या दोघींनी असा निर्णय घेतला…
गोरखपूर : दारुड्या नवऱ्याचा सतत त्रास, शिविगाळ आणि मारझोड. दोघींच्या घरात हीच स्थिती. त्यामुळे या दोघी वैतागून गेल्या होत्या. मरण येत नाही म्हणून जगणं. शेवटी या दोघींनी असा निर्णय घेतला…
मुंबई : पतंजलीच्या मिरची पावडरमध्ये कीटकनाशकाचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळले आहे. त्यामुळे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा (FSSAI) ने ते तत्काळ बाजारातून हटवण्याचे निर्देश दिले आहेत. प्राधिकरणाच्या दणक्यामुळे पतंजलीने…
वॉशिंग्टन : २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणा याच्या भारताकडे प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्याच्या शिक्षेविरुद्धची पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. राणा हा मूळचा पाकिस्तानी आहे.…
नवी दिल्ली : प्रतिनिधी : वक्फ संशोधन विधेयक २०२४ साठी नियुक्त केलेल्या संसदीय समितीच्या (जेपीसी) शुक्रवारी झालेल्या बैठकीत समितीतील विरोधी खासदारांनी तीव्र विरोध करत गोंधळ घातला. त्यामुळे समितीने कल्याण बॅनर्जी,…
कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराणी ताराराणीची नैतिकता, नेतृत्वगुण, संघटन, मुत्सद्दीपणा आणि स्वराज्याबद्दल नि:स्सिम प्रेम याबरोबरच समाजातील शेवटचा माणूस त्याच्यासोबत असल्याने त्यांनी बलाढ्य औरंगजेबाला महाराष्ट्रातच झुकवले. मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुध्दातील छत्रपती संभाजी महाराज,…
कोल्हापूर : प्रतिनिधी : महापूर, वादळ, आग, भूकंप अशा आपत्ती आल्यावर सरकारी यंत्रणा धावून जाते. अशावेळी आपत्ती व्यवस्थापनात मदत करणाऱ्या संस्था जीव धोक्यात घालून आपत्तीच्या कामात स्वत:ला झोकून देतात. अशा…
कोल्हापूर : प्रतिनिधी : भारतामधील तांदळाच्या विविध नमुन्यांमध्ये सूक्ष्मप्लास्टिक कणांचा शोध आणि महत्वपूर्ण संशोधन प्रा. अनिल गोरे यांनी केले आहे. प्रा. गोविंद भ. कोळेकर, पीएचडी संशोधक पिनल भावसार यांच्या सहकार्यांने…
दावोस : दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने दुसर्या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने दावोसमध्ये जाऊन रिलायन्स…
दुबई : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत मालिकावीर ठरणाऱ्या जसप्रीत बुमराहने आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीतील अग्रस्थान कायम राखले आहे. नव्याने जाहीर झालेल्या क्रमवारीत बुमराहच्या खात्यात ९०८ गुण आहेत. कसोटी अष्टपैलूंच्या क्रमवारीत भारताच्या…
कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ या द्विखंडात्मक ग्रंथाचे प्रकाशन खासदार सुप्रिया सुळे यांच्याहस्ते होणार आहे. शहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्ट आणि महाराष्ट्र…