कव्हर स्टोरी

काँग्रेस मुक्त की युक्त भाजप ?

भारत हा धर्मभोळ्या लोकांचा देश आहे, हे पूर्वापार वास्तव विद्यमान पंतप्रधानांनी फारच गांभीर्याने घेतलेले दिसते आहे. आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्राचे नव्हे, तर एका धर्मवादी राजकीय पक्षाचे पंतप्रधान आहोत, अशा समजुतीत त्यांचा आजवरचा सारा सार्वजनिक…

Read more

भारताला चावला चीनचा एआय कुत्रा

दिल्लीमध्ये आयोजित इंडिया एआय इम्पॅक्ट समिट नियोजनातील त्रुटींमुळे सुरुवातीपासूनच चर्चेत होती. परंतु गलगोटियास युनिव्हर्सिटीच्या प्रकरणामुळे देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी बदनामी झाली. गलगोटियास युनिव्हर्सिटीने ओरायन नावाचा रोबोटिक कुत्रा स्वतःची निर्मिती म्हणून…

Read more

बजेटमधले आकडे हा देशातील आर्थिक मंदीचा पुरावा

निर्मला सीतारामन यांनी बजेट भाषण दिले, ते पाहताना मला थोडा दिलासा वाटला. कारण मनात एक शंका होती की, डोनाल्ड ट्रम्प किंवा त्यांचा एखादा मंत्रीच आपले बजेट सादर करणार तर नाही ना! ज्या…

Read more

युजीसीचे नवे नियमः सरकारच्या मदतीला धावले सर्वोच्च न्यायालय

 नव्वदच्या दशकात देशानं मंडल आयोगाविरोधातलं तीव्र आंदोलन अनुभवलं होतं. देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी ते आंदोलन आलं होतं. तसंच एक नवं आंदोलन देशभर उभं राहू लागलं होतं. महाराष्ट्रात त्याची फारशी चर्चा नसली…

Read more

खटला गांधी हत्येचा…

माथेफिरु हिंदू महासभेचा नथूराम गोडसे याने ३० जानेवारी १९४८ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येप्रकरणी न्यायालयाने मुख्य आरोपी नथुराम गोडसे आणि नारायण डी.आपटे यांना फाशीची…

Read more

शिव-शंभूभक्त अजितदादा

अजितदादांची आणि माझी पहिली भेट अगदीच अनौपचारिक पद्धतीने साधारण २००३-०४ मध्ये झाली. त्यावेळी मी ‘केईएम’मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होतो. वडील कृष्णा खोरे महामंडळात नोकरीत होते. त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने बदलीचा…

Read more

अजितदादा पवारः विज्ञाननिष्ठ, पुरोगामी नेतृत्व

अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते आहेत. शरद पवार यांचा राजकीय वारसा समर्थपणे पुढे नेताना अल्पावधीत त्यांनी स्वतःची कार्यशैली निर्माण केली. स्वतःची ओळख निर्माण केली. साडेतीन दशकांच्या राजकीय प्रवासात…

Read more

राष्ट्रपती मुर्मु, पंतप्रधान मोदींची अजित पवारांना श्रद्धाजंली

नवी दिल्ली :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण देश हळहळला आहे. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्रद्धाजंली वाहिली.…

Read more

शेतकरी आत्महत्यांचे मूळ ग्रामीण पतपुरवठा धोरणात

भारतामध्ये शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न हा केवळ वैयक्तिक अपयश, नैसर्गिक आपत्ती किंवा बाजारातील चढउतार यापुरता मर्यादित नाही. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भासारख्या भागांत गेल्या दोन दशकांपासून दिसणाऱ्या आत्महत्यांच्या घटना या भारतीय शेतीव्यवस्थेतील आणि…

Read more

कायद्याचा गैरवापर करून डॉ. संग्राम पाटील यांचा छळ

प्रकरण केवळ एका व्यक्तीच्या कायदेशीर लढ्यापुरते मर्यादित नव्हे, अनिर्बंध सत्तेविरोधातील टीकाकारांचा आवाज दडपण्यासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करण्याच्या धोकादायक प्रवृत्तीचे एक गंभीर उदाहरण  विक्रांत पाटील  “डॉ. संग्राम पाटील विरुद्ध फडणवीस सरकार”…

Read more