नितिशकुमार अलर्ट मोडवर !
पाटणा : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. साहजिकच या पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची जागा घेतली. एकनाथ शिंदे…
पाटणा : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. साहजिकच या पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची जागा घेतली. एकनाथ शिंदे…
मुंबई, विशेष प्रतिनिधी : महायुतीला इतके मोठे बहुमत मिळाले आहे की, आता ईव्हीएमचा विषय काढून महाविकास आघाडी रडीचा डाव खेळत आहे, असा थेट हल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (दि.७)…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : सीरिययातील बंडखोर गटांनी आज (दि.७) दारा शहरावर त्यांनी ताबा मिळवला. बंडखोरांनी ताबा मिळवलेले चौथे शहर आहे. मध्यपूर्वेतील देशांमध्ये संघर्षामुळे बशर अल-असादसाठी धोका निर्माण झाल्याचे वृत्त…
मुंबई; प्रतिनिधी : देशासमोर कुठल्याही प्रकारची समस्या सोडविण्याचा उपाय भारतीय संविधानात आहे. असे जगात सर्वात सुंदर असलेले संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिले आहे. इंदू मिल परिसरात सुरू असलेल्या…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारताच्या दळणवळण क्षेत्रात महत्त्वाकांक्षी असलेल्या बुलेट ट्रेनचे काम सध्या सुरू आहे. ते अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर आहे. त्याचवेळी वाहतूक क्षेत्रांत क्रांती घडवणारा आणखी एक टप्पा दृष्टिपथात…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : मला न्याय मिळाला. पण हे चार महिने तुरुंगात कसे काढले, त्याची कल्पनाही करवत नाही. तरीही माझ्यासोबत ज्यांनी हे कृत्य केले, त्या सर्वांना मी माफ करतो……
कुमार कांबळे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांची पहिली भेट कोल्हापूरचे दत्तोबा पोवार यांनी मुंबईत १९१९ मध्ये घडवून आणली होती. त्याच भेटीत डॉ. आंबेडकरांनी कोल्हापूर संस्थानला लवकरात…
अरुण विश्वंभर जावळे : जगाच्या पाठीवरचे भारदस्त नाव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, कृषीशास्त्र, धर्मशास्त्र, संस्कृतीशास्त्र, मानवशास्त्र, मानववंशशास्त्र, अशा एक ना असंख्य शास्त्रातला महापंडित, महाविद्वान अर्थातच डॉ. बाबासाहेब…
-सुश्मिता सेनगुप्ता : जगभरातील दुष्काळाची तीव्रता वाढतेय. या तीव्रतेचा वेगही वाढतोय. इतका की २०५० पर्यंत सुमारे ७५ टक्के लोकसंख्या दुष्काळात होरपळणार आहे. यासंबंधीचा अभ्यास नुकताच प्रसिद्ध झाला आहे. (Drought) युनायटेड नेशन्स…
कोल्हापूरः मुंबईतील आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी भाजपने जोरदार जाहिरातबाजी केली आहे. मात्र बहुजनांच्या शिक्षणाची दारे खुली करणारे, आरक्षणाचे जनक आणि सामाजिक…