स्मृती ‘राज’
भारतीय महिला संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधनाने न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात शतकी खेळी करत ऐतिहासिक कामगिरी केली. तिच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडवर सहज विजय मिळवत एकदिवसीय मालिका आपल्या खिशात घातली. सामन्यात…
भारतीय महिला संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधनाने न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात शतकी खेळी करत ऐतिहासिक कामगिरी केली. तिच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडवर सहज विजय मिळवत एकदिवसीय मालिका आपल्या खिशात घातली. सामन्यात…
विजय चोरमारे आर्थिक उदारीकरणानंतर डॉ. मनमोहन सिंह आणि नरसिंह राव यांनी पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण हे निर्णय घेतल्याचे सातत्याने सांगितले. आर्थिक उदारीकरणाला काँग्रेसमधूनच…
दर दहा वर्षांनी होणारी जनगणना करोनाच्या साथीमुळे २०२१ मध्ये होऊ शकली नाही. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यानंतर जनगणनेसंदर्भात काहीही बोलणे टाळले. अगदी संसदेत विचारलेल्या प्रश्नावरही काही उत्तर दिले…
-नामदेव अशोक पवार भारताच्या राजकीय प्रक्रियेवर अनेक घटकांचा प्रभाव सातत्याने पडत असतो त्यामध्ये धर्म, भाषा, जात, पंथ आणि वर्ग इत्यादींचा समावेश होतो. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात व समाजकारणात जातींची भूमिका…
प्रेम या अडीच अक्षरी शब्दाने अवघे विश्व व्यापले आहे. ते दिसते. जाणवते. खुणावते.दुरावते. खंतावते. दु णावते आणि उणावतेही. पण मुळात एखाद्यामध्ये ते का निर्माण होते, कसे निर्माण होते, ‘लव्ह अॅट फर्स्ट…
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड दहा नोव्हेंबरला निवृत्त होणार असून त्यांनी पुढील सरन्यायाधीशपदासाठी न्या. संजीव खन्ना यांची शिफारस केली आहे. न्या. खन्ना हे ११ नोव्हेंबर २०२४ रोजी सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेणार असून…
महाराष्ट्राचे राजकारण गेल्या दशकभराहून अधिक काळ सिंचनाभोवती फिरते आहे. २०१४च्या आधी भारतीय जनता पक्षाने कथित सिंचन घोटाळ्यासंदर्भातील बैलगाडीभर पुरावे घेऊन मोर्चा काढला होता. २०१४ला आपलेच सरकार येणार आणि आपण गृहमंत्री…
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. वीणा देव यांच्या निधनामुळे साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात तेवणारी एक ज्योत निमाली आहे. गेले काही दिवस त्या आजारी होत्या, आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. वीणा देव या…
प्रेम या अडीच अक्षरी शब्दाने अवघे विश्व व्यापले आहे. ते दिसते. जाणवते. खुणावते.दुरावते. खंतावते. दु णावते आणि उणावतेही. पण मुळात एखाद्यामध्ये ते का निर्माण होते, कसे निर्माण होते, ‘लव्ह अॅट…
दिवाळीमध्ये अंगणात दिवा लावत असताना प्रत्येकाने मनातही जाणिवेचा एक दिवा तेवत ठेवायला हवा, त्यातूनच दिवाळीच्या प्रकाशपर्वात आपले माणूसपण अधिक उजळून निघेल. कोणताही सण उत्सव साजरा करताना ही जाणीव महत्त्वाची असते.…