Uncategorized

मोदींचे परममित्र संकटात

एकशे तीस कोटींच्या देशात आजच्या काळात `हम दो हमारे दो` ही घोषणा कालबाह्य ठरते, याची जाणीव सूज्ञ भारतीयांना आहे. चार दशकांपूर्वीची ही घोषणा आज लागू होऊ शकत नाही. त्याचमुळे कदाचित…

Read more

जातींच्या राजकारणात आरक्षण केंद्रस्थानी

-नामदेव अशोक पवार भारताच्या राजकीय प्रक्रियेवर अनेक घटकांचा प्रभाव सातत्याने पडत असतो त्यामध्ये धर्म, भाषा, जात, पंथ आणि वर्ग इत्यादींचा समावेश होतो. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात व समाजकारणात जातींची भूमिका…

Read more

दोन दिवसांचे खेळणे

विधानसभा निवडणुकीसाठी उच्चांकी मतदान केल्याबद्दल महाराष्ट्रातील मतदारांचे मनःपूर्वक अभिनंदन! कोणत्याही निवडणुकीतील मतदान साठ टक्क्यांच्या आसपास घुटमळत असताना यावेळी मतदारांनी अभूतपूर्व उत्साह दाखवला. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात जे राजकारण झाले त्याचे…

Read more

शिक्षणतज्ज्ञ प्रधानमंत्री

मागील आठवड्यापर्यंत हरिणी अमरसूर्या हे नाव श्रीलंकेबाहेर फारसे कोणाला परिचित नव्हते. मात्र, श्रीलंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनुरा कुमार दिस्सानायके यांनी २१ जणांच्या मंत्रिमंडळाची घोषणा करतानाच पंतप्रधान म्हणून हरिणी यांचे नाव जाहीर…

Read more

चरख्याच्या देशा…? बुलडोजरच्या देशा…!

या देशातील अतिक्रमणे केवळ अशा लोकांची तोडली जातात जे लोक कमीत कमी साधनांच्या सहाय्याने आपल्या घरातील कामे करत असतात. आपल्या घरात सकाळी सकाळी वर्तमानपत्र टाकणारे, गाड्या साफ करणारे, आपला कचरा…

Read more

गोड गळ्याचा गायक

चित्रपटांसाठी फार मोठ्या प्रमाणावर पार्श्वगायन केलेले नसूनही गायक म्हणून लोकप्रियता मिळवण्याबरोबरच आपला एक चाहता वर्ग तयार करणा-या गायकांमध्ये मुकुंद फणसळकर यांचे नाव घ्यावे लागते. देखण्या व्यक्तिमत्त्वाला तेवढ्याच गोड गळ्याची साथ…

Read more

भाजपचा खेळ, तावडेंचा गेम!

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी जाहीर प्रचाराला बंदी असली तरी गाठीभेटी सुरू असतात आणि अंतिम टप्प्यातील जोडण्या लावल्या जात असतात. सरळ सरळ हा काळ म्हणजे आर्थिक गणितांच्या आधारे मतांची फिरवाफिरवी…

Read more

समता आणि विषमतेचा संघर्ष

– कॉ. धनाजी गुरव चंद्रभागा, पंढरपूर व विठ्ठल हे ब्राह्मणी परंपरेला पर्याय म्हणूनच उभे राहिले. वैकुंठ, गंगा आणि काशीपेक्षा हे जास्त महत्त्वाचे आहेत असा आग्रह वारकरी संतानी मांडलेला आहे. बडवे-उत्पात यांचा…

Read more

आव्हानात्मक ठरलेली पहिली निवडणूक 

-विजय चोरमारे  पहाडी आणि वाळवंटी प्रदेशात निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे खडतर आव्हान निवडणूक आयोगापुढे होते. अनेक ठिकाणी लोकसंख्या विरळ असल्यामुळे तीन मैलाच्या आत मतदान केंद्राचा निकष पाळणे कठिण बनत होते. या…

Read more

जागते रहो…

`जागे राहा जागे राहा, रात्र वै-याची आहे`, अशी म्हण पूर्वापार चालत आली आहे. पूर्वी आक्रमणे व्हायची. शत्रूचे सैनिक येऊन गावे, वस्त्यांची लूट करायचे. त्या काळात लोक गस्त घालायचे आणि रात्री…

Read more