Uttareshwar Cup: ‘पाटाकडील’ अंतिम फेरीत
कोल्हापूर : प्रतिनिधी : बालगोपाल तालीम मंडळ संघावर २-० असा विजय मिळवत पाटाकडील तालीम मंडळ संघाने उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. रविवारी (३० मार्च) दुपारी चार वाजता…
कोल्हापूर : प्रतिनिधी : बालगोपाल तालीम मंडळ संघावर २-० असा विजय मिळवत पाटाकडील तालीम मंडळ संघाने उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. रविवारी (३० मार्च) दुपारी चार वाजता…
कोल्हापूर : प्रतिनिधी : अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळाने खंडोबा तालीम मंडळाचा टायब्रेकरमध्ये ४-२ असा पराभव करत उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पूर्णवेळेत सामना २-२…
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरस्थित हुर्रियत कॉन्फरन्सच्या आणखी दोन घटकांनी फुटीरतावादाचा त्याग केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘नवीन भारत’च्या स्वप्नावर त्यांची वचनबद्धता आणि विश्वास व्यक्त केला आहे.…
वॉशिंग्टन : अमेरिकेतील देशांतर्गत ऑटो उद्योगाला बळकटी येण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २५ टक्के ऑटो टॅरिफची घोषणा केली आहे. अमेरिकेत आयात होणारी वाहने आणि ऑटो पार्टस् वर २५ टक्के कर…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र विधानसभेचे २२ वे उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाली. या पदासाठी केवळ त्यांचाच अर्ज दाखल…
नवी दिल्ली : प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी अग्निशमन दलाच्या जवानांना जळालेल्या नोटा सापडल्याच्या प्रकरणाचा चौकशी अहवाल शनिवारी प्रसिद्ध केला. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र…
कोल्हापूर : प्रतिनिधी : उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी (२० मार्च) शिवाजी तरुण मंडळने सुभाषनगर फुटबॉल क्लबवर ३–१ ने विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला. या सामन्यात करण चव्हाण-बंदरे सामनावीर…
कोल्हापूर : प्रतिनिधी : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरने नागपूर आणि कोल्हापुरातील काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानेच मोबाइलमधील डेटा डिलिट केला, अशी धक्कादायक माहिती फिर्यादी सावंत यांचे…
कोल्हापूर : प्रतिनिधी: भारत चीन सीमेवरील अरुणाचल प्रदेशात झालेल्या अपघातात वीरमरण प्राप्त झालेल्या जवान सुनील गुजर यांच्यावर शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर येथे शासकीय इतमामात मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.…
कोल्हापूर : प्रतिनिधी : विकासासाठी कोल्हापूर, शहराची हद्दवाढ होणे आवश्यक असून हद्दवाढ झाल्यास अनेक मार्गाने अधिकचा निधी शासनाकडून आणता येईल. पुणे शहराने २७ वेळा हद्दवाढ केली आपण मात्र १९७२पासून एकदाही हद्दवाढ…