मनरेगाच्या रोजगारांत २०२५-२६ मध्ये मोठी घट
नवी दिल्ली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा)च्या माध्यमातून उपलब्ध होणा-या रोजगारांमध्ये २०२५-२६ या वर्षात मोठी घट झाल्याचे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे. नरेगा संघर्ष मोर्चा…
नवी दिल्ली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा)च्या माध्यमातून उपलब्ध होणा-या रोजगारांमध्ये २०२५-२६ या वर्षात मोठी घट झाल्याचे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे. नरेगा संघर्ष मोर्चा…
शेतीपासून थेट आपल्या ताटापर्यंत पोहोचणारे अन्न आता एका नव्या आणि अदृश्य धोक्याच्या छायेत आले आहे. नव्या वैज्ञानिक अभ्यासातून धक्कादायक बाब समोर आली आहे. मायक्रोप्लास्टिक आणि नॅनोप्लास्टिक हे केवळ पिकांच्या वाढीवर…
नवी दिल्लीः राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) नवी दिल्लीतील वनजमिनीवरील कथित अवैध बांधकाम आणि अतिक्रमण प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. NGT notice to forest land encroachment हे…
भारतीय ग्रामीण समाजाची सामाजिक आणि सांस्कृतिक रचना परंपरेने सामूहिकता, सहभाग आणि सहअस्तित्व यांवर आधारलेली होती. तंत्रज्ञानाची साधने मर्यादित असल्यामुळे मनोरंजन हे केवळ वेळ घालवण्याचे माध्यम नव्हते, तर सामाजिक बांधिलकी आणि…
उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात प्रचलित असलेली फड सिंचनाची सामुदायिक पद्धत साधारणपणे ३०० ते ४०० वर्षांपूर्वी अस्तित्वात आली असावी. धुळे आणि नाशिक जिल्ह्यांतील तापी खोऱ्यातील पांझरा, मोसम आणि आराम या नद्यांवर ही व्यवस्था…
कोल्हापूर : पदार्थ विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील सर्वोत्कृष्ट संशोधकांच्या यादीत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूरच्या दोन संशोधकाने ‘टॉप टेन’ मध्ये स्थान मिळवले आहे. रिसर्च डॉट कॉम या…
जमीर काझी : मुंबई : राज्यात शैक्षणिक व प्रशासकीय प्रणाली अधिक गतिमान करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल गव्हर्नन्स आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि…
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात एल्गार पुकारला असून यासंदर्भात ‘पलूस-कडेगाव तालुका शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समिती’ने आयोजित केलेल्या सभेला माजी खासदार राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. Shaktipeeth Mahamarg…
मध्य प्रदेशात एप्रिल महिना म्हणजे शेतकऱ्यांचा आनंदाचा काळ मानला जातो. शेतात ट्रॅक्टरची लगबग, सोन्यासारखा पिकलेला गहू आणि हीच असते वर्षभराच्या मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ. लग्नसमारंभांची तयारी सुरू असते आणि सगळ्यात महत्त्वाचं…
जमीर काझी : मुंबई : शिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्य सरकार कटिबद्ध असून चेंबूर येथील अणुशक्तीनगर परिसरात अल्पसंख्याक मुलींसाठीच्या प्रस्तावित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या…