समाज

वटवाघळांची दुनिया

सतीश घाटगे : कोल्हापूर : तासगावमधील अडीच एकर तयार द्राक्षबाग वटवाघळांनी फस्त केल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले. या बातमीने सर्वांचेच लक्ष वेधले. त्यामुळे वटवाघळांविषयी साहजिकच औत्सुक्य निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर…

Read more

शेतकऱ्यांचे दिल्लीतील आंदोलन स्थगित

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : गेल्या ९ महिन्यांपासून पंजाब-हरियाणा सीमेवर तळ ठोकून बसलेल्या शेतकऱ्यांनी आज (दि.६) दिल्लीच्या दिशेने कूच केली. यावेळी सुमारे शंभर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने पायी जाण्याचा प्रयत्न केला.…

Read more

भाजपच्या जाहिरातीविरुद्ध कोल्हापुरात निदर्शने

कोल्हापूर; प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराजांचे काम आणि कार्य हे खूप मोठ्या उंचीचे आहे. त्यांचे विचार कोणी कितीही दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला तरी ते कधीच संपणार नाहीत, असा इशारा खासदार…

Read more

शेतकरी पुन्हा मोदी सरकारला घेरणार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाइन डेस्क : पिकांना किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी देण्याच्या मागणीसह अन्य प्रमुख मागण्यांसाठी पंजाबमधील शेतकरी मोदी सरकारला पुन्हा घेरण्याच्या तयारीत आहेत. ६ डिसेंबर रोजी ते राजधानी…

Read more

३१ वर्षे तुरुंगवास आणि १५४ फटक्यांची शिक्षा, कोण आहेत नरगिस मोहम्मदी?

तेहरानः तुरुंगात असलेल्या इराणच्या नोबेल पुरस्कार विजेत्या महिला हक्क कार्यकर्त्या आणि पत्रकार नरगिस मोहम्मदी यांची तीन आठवड्यांसाठी जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२१पासून त्या तुरुंगात आहेत. हिजाबविरोधातील आंदोलनाचे नेतृत्व…

Read more

अबब अजगर! खातो किती, पचवतो कसे?

– स्टॅन ठेकेकरा, योगेंद्र आनंद : निसर्गाने मुक्त उधळण केलेल्या केरळमध्ये, विशेषतः वायनाडच्या दुर्गम जंगलामध्ये मुल्लू कुरुम्बा आदिवासी राहतात. शिकार हे या आदिवासींचे उपजीविकेचे मूळचे साधन. ते खेळ म्हणून किंवा आनंदासाठी…

Read more

चॅटजीपीटी – एक रोबो 

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक मोठा आणि महत्त्वाचा बदल आपण अनुभवत आहोत. तो म्हणजे चॅटजीपीटी. याचा वापर शाळकरी मुलांपासून ते नोकरदार वर्गांपर्यंत सर्वच वयोगटांतील लोक करताना दिसतात. एखाद्या तंत्रज्ञानाच्या वापराचा…

Read more

मंगळ ग्रहावर पाणी असेल का?

सूर्यमालेतील मंगळ या ग्रहाबद्दल मानवाला नेहमीच कुतुहल वाटत आले आहे. मंगळावर पाणी असेल का, हा त्यातील सर्वात महत्त्वाचा आणि कुतुहलाचा भाग. तेथे नक्की पाणी आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट…

Read more

युग कृत्रिम बुद्धिमत्तेचे… 

अँड . पृथ्वीराज नारायण कदम (कराड ) तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे आपण एका नव्या म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial intelligence) पर्वात प्रवेश करीत आहोत. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय न्यायिक संग्रहालय आणि अभिलेखाच्या…

Read more

चॅटजीपीटी : एक रोबो 

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक मोठा आणि महत्त्वाचा बदल आपण अनुभवत आहोत. तो म्हणजे चॅटजीपीटी. याचा वापर शाळकरी मुलांपासून ते नोकरदार वर्गांपर्यंत सर्वच वयोगटांतील लोक करताना दिसतात. एखाद्या तंत्रज्ञानाच्या वापराचा…

Read more