न्यू यॉर्क ते लंडन एका तासात?
वॉशिंग्टन : न्यूयॉर्क ते लंडन अंतर एका तासात पार करणाऱ्या ट्रान्सअटलांटिक बोगद्याची महत्त्वाकांक्षी कल्पना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एलन मस्क यांच्या ताज्या विधानामुळे ही चर्चा सुरू झाली आहे. त्यांची…
वॉशिंग्टन : न्यूयॉर्क ते लंडन अंतर एका तासात पार करणाऱ्या ट्रान्सअटलांटिक बोगद्याची महत्त्वाकांक्षी कल्पना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एलन मस्क यांच्या ताज्या विधानामुळे ही चर्चा सुरू झाली आहे. त्यांची…
माणसांच्या जगातल्या चकित करणा-या प्रेमकहाण्या अधुनमधून समोर येत असतात. देशाच्या सीमा ओलांडून आणि संरक्षण कवच भेदून परस्परांना भेटलेल्या प्रेमी जिवांच्या अशा कहाण्या वेळोवेळी चर्चेत येतात. अशीच एक प्रेमकहाणी समोर आली…
नवी दिल्ली : मोहमद इम्रान खान : गंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणाने रोगराईचा विळखा घट्टच होत आहे. केवळ पोटाचेच विकार वाढले आहेत असे नाही; कॅन्सरसारख्या रोगाने ग्रस्त असलेल्या रूग्णांचेही प्रमाण धोकादायकरित्या…
कोल्हापूर : प्रतिनिधी : माजी आमदार दिनकरराव भाऊसाहेब जाधव (वय ९५) यांचे शनिवारी रात्री निधन झाले. उद्या रविवारी (दि. १५) सकाळी भुदरगड तालुक्यातील तिरवडे या गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. काँग्रेसचे…
नवी दिल्ली : प्रख्यात पर्यावरणशास्त्रज्ञ आणि लेखक माधव गाडगीळ यांना युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेंट प्रोग्राम (UNEP) चा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ पुरस्कार जाहीर झाला आहे. गाडगीळ यांच्यासह आणखी पाच जणंनाही हा…
राकेश कायस्थ कधीकाळी इंदिरा गांधींना “गूंगी गुडिया” म्हटले गेले होते. ते विधानही अतिशयोक्तिपूर्ण होते. इंदिरा गांधी उच्चभ्रू वर्गातील होत्या, मितभाषी होत्या, परंतु दूरदृष्टी असलेल्या नेत्यांपैकी एक होत्या. त्या गूंगी गुडिया…
डॅा. मंजुश्री पवार भारतीय स्त्री इतिहासात गुणात्मक भर टाकणारा कालखंड म्हणजे मध्ययुगीन महाराष्ट्रातील मराठा राज्यकर्त्या स्त्रियांच्या कर्तृत्वाचा कालखंड. आणि त्यातील कर्तेपणाचा एक धगधगता निखारा म्हणजे महाराणी ताराबाईंचा इतिहास. महाराणी ताराबाई…
नवी दिल्ली : पिकांसाठी किमान आधारभूत किमतीसह, कर्जमाफी आणि शेतकऱ्यांवरील खटले मागे घेण्याच्या मागणीसाठी शंभू बॉर्डवरून पंजाबमधील शेतकऱ्यांनी रविवारी दिल्लीच्या दिशेने पुन्हा एकदा कूच केली. मात्र हरियाणा पोलिसांनी तो पुन्हा…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभेत महायुतील मोठा विजय मिळाला. तर महाविकास आघाडीला ५० जागाही जिंकता आल्या नाहीत. ईव्हीएम मतदान प्रक्रिकेला आव्हान देत मारकडवाडीतील नागरिकांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा…
नवी दिल्ली : किमान आधारभूत किमतीसह कर्जमाफी आणि इतर प्रमुख मागण्यांसाठी आंदोलक शेतकऱ्यांनी रविवारी पुन्हा दिल्लीच्या दिशेने कूच केली आहे. पंजाब आणि हरियाणाच्या शंभू सीमेवरून सर्व शेतकरी दिल्लीच्या दिशेने जात…