खारीने सोडला शाकाहार
नवी दिल्ली : खार आपल्या अवतीभवती वावरणारी. गुबगुबीत आणि गोजिरवाण्या खारीच्या हालचाली चित्तवेधक असतात. मऊ आणि कठिण कवचाची फळे, शेंगा, शेंगदाणे, कोवळे कोंब आणि कळ्या हे त्यांचे खाद्य. म्हणजे ती…
नवी दिल्ली : खार आपल्या अवतीभवती वावरणारी. गुबगुबीत आणि गोजिरवाण्या खारीच्या हालचाली चित्तवेधक असतात. मऊ आणि कठिण कवचाची फळे, शेंगा, शेंगदाणे, कोवळे कोंब आणि कळ्या हे त्यांचे खाद्य. म्हणजे ती…
-डॉ. श्रीमंत कोकाटे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेनगाव या गावी झाला. त्यांचे मूळ नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर असे होते. ते लहान…
महाराष्ट्र दिनमान : हवामान बदलाच्या (Climate Change) दुष्परिणामांची चर्चा सातत्याने केली जाते. ऋतुचक्र बदलणे, अवेळी पाऊस किंवा थंडी पडणे, हिमशिखरांवरील बर्फ वितळणे अशा अनेक गोष्टी घडत असतात आणि त्याचे परिणाम…
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टने राजस्थानच्या पवित्र वनांचे (सेक्रेड ग्रोव्ह) संरक्षण करण्यासाठी सुनिश्चित पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशातील जैवविविधता टिकवण्याबरोबरच स्थानिक संस्कृतीच्या रक्षणाच्यादृष्टिने हा महत्त्वाचा निर्णय मानला…
नवी दिल्ली : रोहिणी कृष्णमूर्ती : आपण रोज वापरत असलेल्या हळदीत शिशाचे प्रमाण घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. हे प्रमाण घातक परिणाम करणारे आहे. भारत, नेपाळ…
अंकोला (कर्नाटक) : रूढार्थाने कसलेही औपचारिक नाही. पण स्वकर्तृर्त्वाने तिने पर्यावरणाच्या क्षेत्रांत आपले नाव अजरामर केले. ती पाने, फुले, झाडे आणि वनाशी एकरूप झाली. वृक्षमाता म्हणून ओळखू लागली आणि वनाचा…
माणसांच्या जगातल्या चकित करणा-या प्रेमकहाण्या अधुनमधून समोर येत असतात. देशाच्या सीमा ओलांडून आणि संरक्षण कवच भेदून परस्परांना भेटलेल्या प्रेमी जिवांच्या अशा कहाण्या वेळोवेळी चर्चेत येतात. अशीच एक प्रेमकहाणी समोर आली…
नवी दिल्ली : मोहमद इम्रान खान : गंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणाने रोगराईचा विळखा घट्टच होत आहे. केवळ पोटाचेच विकार वाढले आहेत असे नाही; कॅन्सरसारख्या रोगाने ग्रस्त असलेल्या रूग्णांचेही प्रमाण धोकादायकरित्या…
नवी दिल्ली : प्रख्यात पर्यावरणशास्त्रज्ञ आणि लेखक माधव गाडगीळ यांना युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेंट प्रोग्राम (UNEP) चा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ पुरस्कार जाहीर झाला आहे. गाडगीळ यांच्यासह आणखी पाच जणंनाही हा…
सतीश घाटगे : कोल्हापूर : तासगावमधील अडीच एकर तयार द्राक्षबाग वटवाघळांनी फस्त केल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले. या बातमीने सर्वांचेच लक्ष वेधले. त्यामुळे वटवाघळांविषयी साहजिकच औत्सुक्य निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर…