Atal Bihari Vajpeyee अटल वारसा!
अटलबिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये लोकसभेची निवडणूक लखनौ मतदारसंघातून लढवली, ती त्यांची शेवटची निवडणूक. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार जाऊन संयुक्त पुरोगामी आघाडीचे (युपीए) सरकार सत्तेवर आले आणि डॉ. मनमोहन…
अटलबिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये लोकसभेची निवडणूक लखनौ मतदारसंघातून लढवली, ती त्यांची शेवटची निवडणूक. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार जाऊन संयुक्त पुरोगामी आघाडीचे (युपीए) सरकार सत्तेवर आले आणि डॉ. मनमोहन…
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि इंडिया आघाडी भाजपविरोधात आक्रमक झाली आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्षांकडून भाजप आणि अमित शाह…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. प्रामुख्याने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे.…
जमीर काझी; मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीच्या परभणी दौऱ्यावर टीका करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परभणी व बीड मधील घटनेची गृहमंत्री म्हणून केव्हा जबाबदारी घेणार , ते कधी…
कोची : ‘तिकडे ते बिशपचा सन्मान करतात आणि इकडे उद्ध्वस्त करतात,’ अशा शब्दांत पलक्कडच्या मलंकारा ऑर्थोडॉक्स सीरियन चर्चचे मेट्रोपॉलिटन युहानॉन मेलेटियस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. दिल्लीत…
जमीर काझी; मुंबई : महायुती सरकारच्या बहुप्रतिक्षेत खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्री पदासाठी मंत्र्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. पुणे,रायगड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, बीड, जळगाव, सातारा, यवतमाळ या जिल्ह्यातील पालकमंत्री पद…
कोल्हापूर; प्रतिनिधी : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या अपमानजनक विधानाच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्यावतीने कोल्हापूरातील बिंदू चौकात निदर्शने करण्यात आली. खासदार शाहू…
२२ ऑक्टोबर १९६४ रोजी गुजराती बनिया कुटुंबात जन्म झालेले, भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान गृहमंत्री, आरेसेसचे माजी स्टॉक ब्रोकर लय पावरफुल अमित अनिलचंद्र शहा यांचे चरणी साष्-टांग नमस्कार…
-राज कुलकर्णी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत भाषणादरम्यान म्हणाले, ‘सारखं सारखं आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर… आंबेडकर यांचे नाव घ्यायची जणू फॅशनच निघाली आहे. देवाचे असे सारखे नांव घेतले असते तर…
नागपूर : जमीर काझी पीक विमा योजनेत बीड जिल्ह्यात सुमारे हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता शनिवारी केला. बीड…