राजकारण

Bjp Politics: भाजपने काँग्रेसची जागा घेतली कशी?

सार्थक बागची, आशिष रंजन : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीने घवघवीत यश मिळवले. यामध्ये भाजपचा संपूर्ण राज्यात असणारा प्रभाव दिसून आला. भाजपच्या प्रभावामध्ये हिंदुत्वाची विचारसरणी, कल्याकणारी योजना आणि प्रादेशिक…

Read more

MVA Agitate : ‘मविआ’ची सरकारविरोधात निदर्शने

नागपूर : विशेष प्रतिनिधी : जनमत विरोधी असतानाही ईव्हीएममुळे हे सरकर निवडून आले, असा आरोप करीत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे यावेळी…

Read more

नेहरू, पटेल, पंतप्रधानपद आणि आपले विश्वगुरूजी!

विसोबा खेचर, मुक्काम मुंबई भारताचे पहिले पंतप्रधान कोण, हा प्रश्न आपण सध्या बाजूला ठेऊया. त्याचे काय आहे, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे की एंटायर पॉलिटिकल सायन्सचे पदवीधारक आहेत, त्यांनी मागे…

Read more

Ex MLA death : माजी आमदार दिनकरराव जाधव यांचे निधन

कोल्हापूर : प्रतिनिधी : माजी आमदार दिनकरराव भाऊसाहेब जाधव (वय ९५) यांचे शनिवारी रात्री निधन झाले. उद्या रविवारी (दि. १५) सकाळी भुदरगड तालुक्यातील तिरवडे या गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. काँग्रेसचे…

Read more

ulema board meet: … तर काँग्रेस आणि शरद पवारांनीही ठाकरेंची साथ सोडावी

मुंबई : प्रतिनिधी : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला उघडपणे पाठिंबा देऊन अल्पसंख्याक समाजाची मते त्यांच्या पारड्यात टाकण्यात मोलाची भूमिका बजावणारा ऑल इंडिया उलेमा बोर्ड आता त्यांच्याशी…

Read more

modi’s retort : राज्यघटना दुरुस्तीचे बीज काँग्रेसनेच रोवले

नवी दिल्ली : राज्यघटना दुरूस्तीचे बीज देशाचे पहिले पंतप्रधान नेहरूंनी पेरले. इंदिरा गांधींनीही तेच केले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही उलटवला होता, अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. लोकसभेचे…

Read more

cabinet expansion : मंत्रिमंडळ विस्ताराची उत्सुकता शिगेला

मुंबई : विशेष प्रतिनिधी : हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असला तरी त्याबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे. शनिवारी मंत्र्यांचा शपथविधी होण्याच्या शक्यतेने राजभवनात तयारी करण्यात आली होती. मात्र…

Read more

Uddhav Thackrey : युक्रेनचे युद्ध थांबवले तसे हिंदूंवरील अत्याचार थांबवा

मुंबई : विशेष प्रतिनिधी : बांग्लादेशात गेल्या तीन, चार महिन्यापासून हिंदूवर अत्याचार होत आहेत. तेथील इस्कॉन मंदिर जाळले जाते. त्याच्या प्रमुखाला अटक होते, पण आपले विश्वगुरु त्याबद्दल गप्प का आहेत?…

Read more

MP Priyanka Gandhi attacked BJP: संविधान म्हणजे संघाचा कायदा नव्हे

नवी दिल्ली : भारताचे संविधान म्हणजे संघाचा कायदा नव्हे; तर ते देशातील सामान्य जनतेसाठी न्याय, आकांक्षा, अभिव्यक्ती आणि आशेचे ते कवच आहे. ते लोकांच्या मनात धाडसाची भावना निर्माण करते, असे…

Read more

jagdeep Dhanakad : पदाच्या लालसेने धनकड यांच्याकडून पक्षपातीपणा

नवी दिल्ली :   उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांना भविष्यातील आणखी चांगल्या पदाची अपेक्षा असल्याचे जाणवते, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. धनकड सभागृहात पक्षपातीपणा करत…

Read more