Rajesh Agarwal : राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेश आगरवाल
मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेश आगरवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना हे ३० नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. ते जून २०२५ पासून…
मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेश आगरवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना हे ३० नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. ते जून २०२५ पासून…
मुंबई : प्रतिनिधी : नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत नेत्यांकडून भाषणात होत असलेले लक्ष्मीदर्शनाचा उल्लेख, निधींची घोषणा, तिजोरीच्या किल्ल्या यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यातच सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप…
नवी दिल्ली : कोणत्याही निवडणुका लांबणीवर टाकू नका असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूका जाहीर झालेल्या वेळापत्रकाप्रमाणे घेण्यास सांगितले आहे. तसेच ३१ जानेवारीपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका…
मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जमीन घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने आता समिती स्थापन…
मधल्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाच्या चर्चेतून बाजूला फेकला गेलेला कोकण आणि त्यातही विशेषतः सिंधुदूर्ग जिल्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण विरुद्ध राणे कुटुंबीय असा संघर्ष तिथे उफाळून आलाय.…
बीड : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर धारदार शस्त्रांनी जिवघेणा हल्ला झाला आहे. त्यामध्ये खाडे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुणे हे उपचारासाठी हलवण्यात…
जळगाव : मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. त्यामुळे मी यावर काहीही बोलणार नाही. मी नंतर यावर भाष्य करेन’ असे सूचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. शिवसेनेचे आमदार…
कणकवली : प्रतिनिधी : शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी मतदारांना पैसे वाटप करत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरी धाड टाकली. त्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरात २५ लाख रुपये मिळाले. भाजप…
मुंबई : भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री जिंतेद्र सिंह यांच्या वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या वादाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यासाठी हे मुंबईच असून आयआयटी बॉम्बेचं नाव आयआयटी मुंबई असे करण्याची…
जमीर काझी : मुंबई : मेळघाटात कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू व गरोदर महिलांच्या मृत्यूच्या वाढत्या प्रमाणाबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला पुन्हा एकदा कडक शब्दात खडसावले आहे. अपुऱ्या आरोग्य सुविधा व उपकरणाच्या…