आगीत होरपळून तिघांचा मृत्यू
मुंबई; प्रतिनिधी : अंधेरी परिसरात एका रहिवाशी इमारतीच्या दहाव्या मजल्यावर पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांचा समावेश…
मुंबई; प्रतिनिधी : अंधेरी परिसरात एका रहिवाशी इमारतीच्या दहाव्या मजल्यावर पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांचा समावेश…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यापासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यानंतर जर सरकारकडून कोणतेही अध्यादेश जीआर लागू झाले असल्यास तो आचारसंहितेचा…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : महायुती गेल्या सव्वा दोन वर्षात केलेल्या विकास कामाच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात आहेत. ही विकास कामे हाच आमचा चेहरा आहे. मात्र शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा…
मुंबई : महायुतीने गेल्या सव्वा दोन वर्षात कृषी वीज बिलाची माफी दिली. गुंतवणूकीत महाराष्ट्र अग्रेसर बनवला आहे. मेट्रो, अटलसेतू, समृध्दी महामार्ग योजना राबवत पायाभूत सुविधेत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी विभागनिहाय वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. मुंबई व कोकण विभागासाठी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत व डॉ. जी.…
जमीर काझी मुंबई : अखेर विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजला असून राजकीय रणधुमाळी उडणार आहे. सत्तारूढ महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडी यांच्यातच प्रामुख्याने दुहेरी लढत होणार आहे. त्याचबरोबर तिसरी आघाडी आणि मनसेचे…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : देशात राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी आणखी एका आरोपीला उत्तर प्रदेशातून एकाला अटक केली आहे. हरिकुमार बलराम (२३…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान एकाच टप्प्यात २० नोव्हेंबरला होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार असल्याची घोषणा आज (दि.१५) मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या लॉरेन्स बिश्नोई टोळीने केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तर बाबा सिद्दिकी बरोबरच त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी यांनाही संपवण्याची सुपारी…
मुंबई; प्रतनिधी : गेल्या चार वर्षांपासून अडगळीत पडलेला राज्यपाल नियुक्त १२ जागांचा मुद्दा विधासभा निवडणुकीच्या तोंडावर मार्गी लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत सात जणांच्या नावाची…