गोंदियात शिवशाही उलटून १२ ठार
मुंबई : प्रतिनिधी : अर्जुन येथे शिवशाही बस उलटली. या अपघातामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. ३० ते ३५ जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात…
मुंबई : प्रतिनिधी : अर्जुन येथे शिवशाही बस उलटली. या अपघातामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. ३० ते ३५ जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात…
मुंबई : प्रतिनिधी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाला उपमुख्यमंत्रिपद येणार असून, एकनाथ शिंदे ते स्वीकारणार नाहीत. त्यामुळे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची नवीन…
मुंबई : प्रतिनिधी राज्यात निवडून आलेल्या महायुतीच्या आमदारांचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावासाठी आग्रह असला, तरी आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विचार करून, मराठा…
मुंबई : विशेष प्रतिनिधी विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर आणि चिंताजनक आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानादिवशी सायंकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले, त्याच रात्री ११.३० वाजता…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुंबईवरील २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य आलेल्या पोलिसांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अभिवादन केले.…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र राज्य विधानसभेची आज (दि.२६) मुदत संपत आहे. यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना सादर केला.…
मुंबईः महाराष्ट्रात भाजपला आजपर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवून देणारे देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि भाजपच्या दबावामुळे आता फडणवीस यांच्या निवडीची औपचारिकता उरली आहे. अजित पवार…
मुंबईः मुंबईतील पत्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाची सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने आरोपीच्या वकिलाला चांगलेच फटकारले. न्यायालयाने म्हटले आहे, की एका अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार…
मुंबईः विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती एकही जागा लागली नाही. मनसेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच असे घडले आहे. मनसेचा एकही आमदार विधानसभेमध्ये नसेल. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज पराभूत आमदारांबरोबर पराभवाच्या…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : आदर्श आचारसंहिता लागू असताना वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आचारसंहितेचा भंग केला आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर…