माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी देशात आग लावली
मुंबई, विशेष प्रतिनिधी : माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी घटनापिठावर बसून घटनाबाह्य काम करून या देशात आग लावली आहे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज (दि.१)…
मुंबई, विशेष प्रतिनिधी : माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी घटनापिठावर बसून घटनाबाह्य काम करून या देशात आग लावली आहे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज (दि.१)…
मुंबई; जमीर काझी : विक्रमी बहुमत मिळूनही गेल्या आठवड्याभरापासून रखडलेल्या महायुती सरकार -२ च्या शपथविधीचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. येत्या पाच डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता आझाद मैदानावर शपथविधी होणार…
मुंबई, विशेष प्रतिनिधी : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी २६ आरोपींना मोक्का लावला आहे. याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईसह तीन आरोप फरारी…
मुंबईः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर राज्यात तत्काळ सरकार स्थापन होईल, असा दावा केला जात होता; पण आता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
मुंबईः नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यात एकेकाळी राज्यात निर्विवाद सत्ता असलेल्या काँग्रेसचीही जबर पिछेहाट होऊन पक्षाला अवघ्या १६ जागांवर समाधान मानावे…
मुंबईः विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकास आघाडीचा पराभव केला. महायुतीच्या विजयानंतर ‘ईव्हीएम’वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधक टीका करत आहेत. ‘ईव्हीएम’च्या घोटाळ्यावरून आता महायुतीमधून बाहेर पडलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर…
मुंबई; जमीर काझी : विधानसभा निवडणुकीत दारुण व नामुष्कीजन्य पराभवाला सामोरे जावे लागलेल्या महाविकास आघाडीने अपयशाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडत आहेत. त्यापैकी २६ उमेदवारांनी फेरमतमोजणी व व्हीव्हीपॅट मोजणीसाठी आग्रह धरला…
मुंबई : प्रतिनिधी : मोबाईल ॲपद्वारे पोर्नोग्राफिक कंटेंटची निर्मिती आणि वितरणाशी संबंधित ‘मनी लाँड्रिंग’ चौकशीच्या संदर्भात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा आणि इतर अनेकांच्या ठिकाणांवर…
मुंबई : प्रतिनिधी : भाजपच्या आक्षेपानंतर वक्फ बोर्डाला तातडीने दहा कोटी रुपयांचा निधी जारी करण्याचा निर्णय प्रशासनावर अवघ्या २४ तासांतच मागे घेण्याची नामुष्की ओढावली आहे. राज्यात काळजीवाहू सरकार असताना अधिकाऱ्यांना परस्पर…
मुंबई : प्रतिनिधी : ‘लाडकी बहीण’ योजना सुरू राहणार असली, तरी या योजनेच्या निकषांमध्ये बदल होणार असल्याने काही महिलांची चिंता वाढू शकते. महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास योजनेंतर्गत मिळणाऱ्या रक्कमेत वाढ…