हा अमानुष वेडेपणा थांबायला हवा.
ऑस्ट्रेलियात सिडनी शहरात समुद्र किनाऱ्यावर ज्यू माणसं हनुक्का सणाचा आनंद लुटत होते. दोन माणसांनी दुरवरून त्यांच्यावर बंदुक चालवली. ४० जणं जखमी झाले, १५ जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळापासून काही अंतरावर एका…
ऑस्ट्रेलियात सिडनी शहरात समुद्र किनाऱ्यावर ज्यू माणसं हनुक्का सणाचा आनंद लुटत होते. दोन माणसांनी दुरवरून त्यांच्यावर बंदुक चालवली. ४० जणं जखमी झाले, १५ जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळापासून काही अंतरावर एका…
बाबा आढाव यांच्या निधनामुळे महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा कृतीशील वारसदार काळाच्या पडद्याआड गेला आहे. परवा परवापर्यंत रस्त्यांवरच्या लढायांमध्ये सक्रीय असलेले बाबा आढाव…
भारतीय शेतकरी सतत हवामानातील बदल आणि बाजारपेठेतील अनिश्चितता यांसारख्या आव्हानांना तोंड देत असतो. अशा परिस्थितीत, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा नुकताच झालेला भारत दौरा आणि त्यातून समोर आलेले करार भारतीय…
भारतात गंगेच्या खोऱ्यात पित्ताशयाच्या कर्करोगाचे (Gallbladder Cancer – GBC) रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यामुळे अनेक लोकांचे मृत्यू होत आहेत. असे असूनही हा आजार देशाच्या सार्वजनिक आरोग्याच्या धोरणांमध्ये अजूनही प्राधान्याने घेतला जात…
ही कथा आहे जनरल स्मट्स यांची. जॉन स्मट्स त्या काळातील एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. केंब्रिजचे टॉपर, बोअर कमांडो, राजकारणी, ब्रिटिश साम्राज्याचे मंत्री, तत्त्वज्ञ, वकील, वैज्ञानिक आणि नेता. ते २० व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील दक्षिण आफ्रिकेतील सर्वात…
चला, एक अस्वस्थ करणारे सत्य उघडपणे बोलूया. मात्र त्यामुळे मला देशातील प्रत्येक देशभक्त व्हॉट्सअप ग्रुपमधून हद्दपार केले जाईल. आजचा आधुनिक भारत त्याच इंधनावर चालतो, जे १८३५ मध्ये थॉमस बॅबिंग्टन मॅकॉलेने…
महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला साखर उद्योग राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. हा उद्योग सुमारे ५ कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान उंचावतो, तसेच साखर कारखान्यांमध्ये आणि संबंधित…
आपल्या असामान्य कर्तृत्वामुळे काही व्यक्तिमत्व एखादे क्षेत्र, विभागाशी इतके एकरूप होऊन जातात की ते त्या त्या क्षेत्राची ओळख बनून अजरामर होतात, सत्यागृह,अहिंसात्मक आंदोलन म्हटले राष्ट्रपिता महात्मा गांधी,तसेच सनईवादनाशी बिस्मिला खाँ,…
कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन एकीचे प्रदर्शन केले असले तरी कर्नाटकातील काँग्रेस सरकारवरचे संकट टळले आहे, असे म्हणता येणार नाही. काँग्रेसचे दिल्लीतील नेतृत्व…
कोट्यवधींची कर्जे काढायची. व्यवसायासाठी म्हणून काढलेल्या कर्जांवर मौजमजा करायची आणि देश सोडून पळून जायचं, ही एक रूढ पद्धत आपल्याकडं पडलीय. केंद्रातल्या सत्ताधा-यांच्या निकवर्तीयांना पैसे बुडवून परदेशात पळून जाण्याचा राजमार्गच सापडलाय.…