झारखंडमध्ये भाजप ६८ जागा लढवणार
रांची : झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएचे जागावाटप निश्चित झाले आहे. विधानसभेच्या ८१ जागांपैकी भाजप ६८, झारखंड स्टुडंटस् युनियन १०, संयुक्त जनता दल २ आणि लोक जनशक्ती पक्ष एक जागा लढवणार…
रांची : झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएचे जागावाटप निश्चित झाले आहे. विधानसभेच्या ८१ जागांपैकी भाजप ६८, झारखंड स्टुडंटस् युनियन १०, संयुक्त जनता दल २ आणि लोक जनशक्ती पक्ष एक जागा लढवणार…
नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात चविष्ट पदार्थ बनवण्यात कोणतीही कमतरता भासू नये, यासाठी सरकारने कांद्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. सणासुदीच्या काळात महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकार राखीव…
नवी दिल्ली : न्यायमूर्ती संजीव खन्ना हे सर्वोच्च न्यायालयाचे ५१वे सरन्यायाधीश असतील. सरन्यायाधीश धनंडय चंद्रचूड यांनी त्यांच्या नावाची सरकारकडे शिफारस केली आहे. चंद्रचूड दहा नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. (Sanjiv Khanna)…
ढाका : बांगला देशातील सत्तापालट आणि रक्तरंजित हिंसाचारानंतर देश सोडून गेलेल्या शेख हसीना यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. (Sheikh Hasina) स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील एका न्यायालयाने मानवतेविरुद्ध…
चंदीगड : हरियाणातील पंचकुलातील एका औषध उत्पादक कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे. कंपनीने १५ कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट केल्या आहेत. (Diwali Bonus) कंपनीच्या ‘स्टार परफॉर्मर ऑफ द इयर’च्या…
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची रवानगी कारागृहातील अंधार कोठडीत करण्यात आली आहे. त्यांना आठवड्यातून एकदा आपल्या मुलांशी बोलण्याची परवानगीही नाकारण्यात आली आहे, असा दावा इम्रान खान यांच्या…
पाटणा; वृत्तसंस्था : बिहारमध्ये दारूबंदी असतानाही छपरा येथे दारू पिऊन एका तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर दोन जणांची दृष्टी गेली आहे. दुसरीकडे, सिवानमध्येही तीन जणांचा मृत्यू झाला आहे. (Bihar News)…
श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदी ओमर अब्दुला यांनी शपथ घेतल्यानंतर अवामी इत्तेहाद पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार शेख अब्दुल रशीद उर्फ इंजिनियर रशीद यांनी ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला आणि त्यांचे…
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : टोमॅटो, कांदा आणि कोथिंबिरीनंतर आता लसणाच्या दराचा परिणाम खिशावर होणार आहे. किरकोळ बाजारात लसणाचा दर किलोमागे ४०० रुपयांवर पोहोचला आहे, तर ऑनलाइन लसणाच्या दराने ५०० रुपये…
इस्लामाबाद; वृत्तसंस्था : सीमापार दहशतवादी कारवाया आणि फुटीरतावादामुळे दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय व्यापार आणि संबंध सुधारण्यात अडथळा ठरत आहे, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज (दि.१६) पाकिस्तानचा समाचार घेतला.…