देश-विदेश

Odisha Women: बसमध्ये महिलांचे पहिले पाऊल ठरवले ‘बॅड लक’!

भुवनेश्वर : अंधश्रद्धेत बुडून गेलेल्या समाजातील लोकांचे मेंदू बंदिस्त असतात. अशा समाजात वर्षानुवर्षे पाळल्या जात असलेल्या कुप्रथा त्या समाजाच्या अंगवळणी पडतात. त्याचे कुणालाच काही वाटेनासे होते. ओडिशा राज्यातही अशीच एक…

Read more

China: भारत-चीन संबंधात सीमावाद अडसर ठरू नये

नवी दिल्ली : भारत-चीन द्विपक्षीय संबंधात सीमावाद अडसर ठरू नये, अशी भूमिका चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी शुक्रवारी (७ मार्च) स्पष्ट केली. भारत आणि चीनदरम्यान सीमावादासह अन्य महत्त्वाचे प्रश्न…

Read more

Jairam Ramesh: आता कुठे गेली ५६ इंच छाती?

नवी दिल्ली : आपल्या पंतप्रधानांना केवळ ‘तारीफ’ ऐकायला आवडते. त्यांना अमेरिकेकडून लादणाऱ्या टेरिफची कसलीही चिंता नाही. त्यांनी आता स्वत:ची ‘तारीफ’ (स्तुती) ऐकून घेण्यापेक्षा त्यांनी आता अमेरिकेच्या संभाव्या टॅरिफवर बोलले पाहिजे.…

Read more

Ranya Case : सोने तस्करीतील अभिनेत्रीचा ४५ वर देशांत प्रवास

बेंगळुरू : सोने तस्करीत सापडलेल्या अभिनेत्री रान्या रावच्या चौकशीत रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. तिने २७ वेळा दुबईला भेट दिली. ४५ हून अधिक देशांत प्रवास केला आहे. त्यामुळे या…

Read more

G. Praveen:भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत हत्या

विस्कॉन्सिन : अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. जी. प्रवीण (वय २७) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील आहे. शिक्षण पूर्ण करून तो चारच…

Read more

Boatman: महाकुंभमध्ये नावाड्याने कमावले ३० कोटी

प्रयागराज : महाकुंभाने प्रयागराजमधील असंख्य लोकांचे जीवन बदलून टाकले. ऑटो रिक्षाचालक, खाद्यविक्रेत्यांपासून ते नावाड्यांपर्यंत. अशा अनेक कुटुंबाचे जीवन या कुंभमेळ्याने बदलून टाकले. यांपैकीच प्रयागराजमधील पिंटू महरा या नाविक कुटुंबाची यशोगाथा…

Read more

Anurag Kashyap: बॉलिवूडचे वातावरण विषारी

मुंबई : बॉलिवूडच्या लोकांपासून आता मला दूर राहायचे आहे. त्यातील वातावरण खूपच विषारी झाले आहे. इथली सर्जनशीलता संपली आहे…’ प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी अशी उद्विगनता व्यक्त करत बॉलिवूडला रामराम…

Read more

Jaishankar :परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्यावर लंडनमध्ये हल्ल्याचा प्रयत्न

नवी दिल्ली : प्रतिनिधी : ब्रिटनची राजधानी लंडन येथे भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. खलिस्तान समर्थकांनी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र लंडन पोलिसांनी हल्लेखोरांचा हा…

Read more

Kamal Haasan :‘हिंदीया’ निर्माण करण्याचे मोदी सरकारचे धोरण

नवी दिल्ली : दोन दशकांहून अधिक काळ जनगणना करण्यात आलेली नाही. यावेळी ती होतेय की नाही हे माहीत नाही, अशी स्थिती असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेते आणि राजकीय नेते कमल हासन…

Read more

Kharge alleges Modi: दलित निधीचा वापर कर्जमाफीसाठी

बेंगळुरू : महाराष्ट्र सरकारने दलित-आदिवासींसाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता, पण सरकारने हा निधी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी वापरला, असा आरोप असा आरोप कर्नाकटचे मंत्री प्रियांक खर्गे…

Read more