रोहित सेनेचा डंका; कानपूर कसोटीत ७ विकेट राखून विजय
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारताने कानपूर कसोटीत (IND vs BAN 2nd Test) बांगलादेशचा सात गडी राखून पराभव करत दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी जिंकली. टीम इंडियासमोर ९५ धावांचे…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारताने कानपूर कसोटीत (IND vs BAN 2nd Test) बांगलादेशचा सात गडी राखून पराभव करत दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी जिंकली. टीम इंडियासमोर ९५ धावांचे…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बांगला देशविरूध्द होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी शनिवारी (दि.२८) भारतीय निवड समितीने १५ सदस्यांचा संघ जाहीर केला. यामध्ये भारतीय संघाच्या कर्णधार पदाची धुरा सूर्यकुमार…
चेन्नई : भारत -बांगलादेश कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) खेळ संपेपर्यंत भारताने दुसऱ्या डावात तीन गडी गमावून ८१ धावा केल्या. शुभमन गिल ३३ आणि ऋषभ पंत १२ धावांवर खेळत आहेत.…
नवी दिल्ली चीनमधील चेंग्दू येथे झालेल्या अंतिम सामन्यात व्हिएतनामच्या थी थू हुयेन गुयेनला सरळ गेममध्ये नमवीत भारताच्या तन्वी पत्री हिने आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या १५ वर्षांखालील गटाचे अजिंक्यपद मिळवले.…
रावळपिंडी पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा दहा गडी राखून पराभव करून बांगलादेशने क्रिकेट इतिहासात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. दुसऱ्या डावात १४६ धावांवर पाकिस्तानचा संघ आटोपल्यानंतर बांगलादेशला विजयासाठी फक्त तीस धावांचे आव्हान मिळाले.…