मराठी माणसांची वज्रमूठ टिकवण्याचे ठाकरे बंधूंपुढे आव्हान

मुंबई महापालिकेवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीची सत्ता आली असली तरी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीला मिळालेले यश मुंबईतील मराठी माणसांच्या एकीचे दर्शन घडवते. मुंबईतला मराठी माणूस ठाकरे…

Read more

इचलकरंजीत भाजपचा झेंडा

कोल्हापूर : प्रतिनिधी :  नवीन स्थापन झालेल्या इचलकरंजी महानगरपालिकेत आमदार राहूल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने झेंडा फडकविला आहे. एकूण ६५ पैकी ४३ जागांवर भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. विरोधी महाआघाडी…

Read more

कोल्हापुरात आमदार क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराज विजयी

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आत्तापर्यंत लागलेल्या निकालात भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव राजेश क्षीरसागर यांनी विजय…

Read more

शाई पुसली जाणे म्हणजे लोकशाही प्रक्रियेवरच आघात : उद्धव ठाकरे

 जमीर काझी :  मुंबई :  जवळपास नऊ वर्षानंतर होत असलेल्या मुंबई महानगरपालिकेसह राज्यभरातील २९ महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सकाळपासून अनेक ठिकाणी वाद सुरू झाले आहेत. मतदान केंद्रातून बाहेर पडणाऱ्या मतदारांच्या…

Read more

ठाकरेंच्या मुंबईतील २५ वर्षांच्या सत्तेला  सुरुंग? 

  जमीर काझी : मुंबई  : राज्यासह पूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी गुरुवारी मोठया चुरशीने व तणावपूर्ण वातावरणात मतदान झाले. त्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज उघड करण्यात आले असून त्यामध्ये…

Read more

गलथान नियोजनाने मतदानात ‘गोंधळात गोंधळ’; मतदारांना फटका

कोल्हापूर : प्रतिनिधी : महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान व्यवस्थेतील गलथान कारभारामुळे गोंधळात गोंधळ उडाला. दुबार नावे, मतदार यादीत नाव असणे, घरापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असणारी मतदान केंद्रे, बोटाची शाई…

Read more

मतदानाच्या पूर्वदिनी पत्रके नाही तर पैसे वाटायचे का?; राज ठाकरेचा निवडणूक आयोगाला टोला

 जमीर काझी :  मुंबई : महानगरपालिका निवडणुकीत मतदानाच्या एक दिवस आधीपर्यत उमेदवारांना मतदाराच्या घरी जाऊन पैसे बाटण्यासाठी निवडणूक आयोगाने सवलत दिली आहे का? असा हल्लाबोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेप्रमुख राज ठाकरे…

Read more

कवितेमुळे माणूस म्हणून विचार करता येतो : मिरजकर

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कविता ही मानवतेची सर्वात सुंदर परिभाषा आहे. कविता स्वतःकडे दुसऱ्याच्या नजरेने पाहायला शिकवते. कविता केवळ शब्दांचा खेळ नसतो, तर घटना आणि अनुभूतीला संवेदनशीलतेची जोड मिळाल्याने उत्तम…

Read more

एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात काय चित्र आहे?

ठाण्यात शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत ठाण्यात शिवसेनेचा नगराध्यक्ष  झाला होता. एक जानेवारी १९६७ ला ठाण्यातील पहिल्या शिवसेना शाखेची स्थापना झाली. आणि ऑगस्ट १९६७ मध्ये झालेल्या…

Read more

महापालिकांमध्ये कोण, कुठे, किती जागा लढतेय?

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी गुरुवारी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होत आहे. भारतीय जनता पक्षाने आधीच आपले अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आणल्यामुळे यावेळची निवडणूक अधिक चर्चेची ठरली आहे. महापालिका निवडणुका…

Read more