निवडणूक आचारसंहितेमुळे शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेला ब्रेक; बळीराजा संकटात

मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील विधान परिषद निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे शेतकरी कर्जमाफी योजनेच्या घोषणेला ब्रेक लागला आहे. आज मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीची घोषणा होणार होती. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कर्जमाफीची घोषणा होण्याची…

Read more

रवीना टंडनच्या आईच्या घरी ८५ लाखांची चोरी; महिलेला अटक

मुंबई : प्रतिनिधी : बॉलिवूडची अभिनेत्री रवीना टंडनची आई वीणा टंडन यांच्या घरी ८५ लाखांच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. पोलिसांनी खार येथील राशी छाब्रिया यांना अटक केली आहे. अटक केलेली…

Read more

कन्नड सक्ती विरोधातील आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन

बेळगाव : प्रतिनिधी : कन्नड सक्ती विरोधात एक जून १९८६ रोजी झालेल्या आंदोलनात हौतात्म्य  पत्करलेल्या हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे आदरांजली अर्पण करण्यात आली. (Salute to…

Read more

शिक्षण विभागातील अधिकारी २५ हजारांची लाच घेताना जाळ्यात

कोल्हापूर : प्रतिनिधी : आंतरजिल्हा बदलीवर आलेल्या शिक्षकाचा थकीत पगार काढण्यासाठी पंचवीस हजाराची लाच घेताना कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळातील प्रशासन अधिकारी दगडू चंद्राप्पा कुंभार (वय ५२, रा. वाशी नाका,…

Read more

जिल्ह्यातील कुमकुवत नेतृत्वामुळे गोकुळ मध्ये मुख्यमंत्र्याचा हस्तक्षेप

कोल्हापूर : प्रतिनिधी : जिल्ह्यातील नेते कुमकुवत असल्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत  मुख्यमंत्र्याचा हस्तक्षेप वाढला आहे, अशी टीका विधान परिषदेतील काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी केली. काँग्रेस कमिटीत झालेल्या पत्रकार परिषदेत…

Read more

भाजपकडून शिवसेनेचे मुंडकं छाटण्याचे काम : अब्दुल सत्तार  

मुंबई : प्रतिनिधी : विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे जागा वाटप निश्चित झाल्यानंतर उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर महायुतीमध्ये धुसफुस सुरू झाली आहे. संभाजीनगर, पुणे, सोलापूरच्या जागेसाठी उमेदवारी झाल्यानंतर काही ठिकाणी बंडखोरीचे संकेत…

Read more

८० लाख लाडक्या बहिणी अपात्र म्हणजे राज्य मोठ्या आर्थिक संकटात  : जयंत पाटील

जमीर काझी :  मुंबई :   राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या तब्बल ८० लाख लाभार्थी महिलांना ई केव्हायसी न केल्याचे कारण देत अपात्र ठरवले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात योजनातून बाद…

Read more

पोलिसांच्या ‘वसुली’मुळे महाराष्ट्र बरबाद; राजू शेट्टींची फडणवीसांवर टीका

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्गच्या पोलिस अधिकाऱ्यांवर हप्ते वसुली करत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी केलेल्या आरोपांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी…

Read more

गीर अभयारण्यातील आठ सिंहांचा मृत्यू

गुजरातमधील गीर अभयारण्यात आशियाई सिंहांमध्ये बाबेसिया रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने गेल्या काही दिवसांत आठ सिंहांचा मृत्यू झाला असून आणखी १७ सिंहांवर उपचार सुरू आहेत. जगातील एकमेव आशियाई सिंहांची ही नैसर्गिक अधिवासभूमी…

Read more

गुजरात टायटन्स संघाच्या बसला लागली आग

अहमदाबाद : आयपीएलच्या अंतिम सामन्यात पराभूत झालेला गुजरात टायटन्सच्या संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ घेऊन जाणाऱ्या बसला आग लागली. सर्व खेळाडू आणि स्टाफला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याने ते बचावले. त्यानंतर…

Read more