विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू
पुणे : प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला. बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बारामती विमानतळावर हा अपघात झाला. विमान बारामती विमानतळावर लँडिंग होताच…
पुणे : प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला. बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बारामती विमानतळावर हा अपघात झाला. विमान बारामती विमानतळावर लँडिंग होताच…
महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे परंतु बदलत्या राजकीय संस्कृतीशी तडजोड न करणारे ध्येयवादी नेते अलीकडच्या काळात राजकारणातू बाहेर फेकले गेले. गडहिंग्लजचे श्रीपतराव शिंदे हे त्यापैकीच एक. अखेरच्या श्वासापर्यंत समाजवादी…
बेळगाव : प्रतिनिधी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने मराठी अस्मिता व सीमाप्रश्नी जागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या मराठी सन्मान यात्रेचा प्रारंभ किल्ले रायगडावरून करण्यात आला. किल्ले रायगड येथे छत्रपती…
जमीर काझी : मुंबई : ‘ कैसे हराया…..?’आणि पुरा मुंब्रा हरा करेंगे ” या दोन उपरोधिक टोल्यामुळे केवळ राज्यातच नव्हे तर पूर्ण देशात चर्चेत आलेल्या मुंब्रा महापालिकेतील एमआयएम पक्षाची नवनियुक्त…
मुंबई : प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान मेट्रो मार्गिका ८ च्या ३५ किलोमीटरच्या जोडणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत…
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा डॉ. म. सु. पाटील समीक्षा पुरस्कार मराठीतील ख्यातनाम अनुवादक, कवी व समीक्षक प्रा. चंद्रकांत पाटील यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार दिनांक २४…
मुंबई : राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू असताना सत्ताधारी पक्षातील मंत्री उघडपणे आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत. विरोधकांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जाहीरपणे दबाव टाकणाऱ्या उच्च…
मुंबई : प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांची आज मंगळवारी कोकण भवनातील विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी होणार होती. पण अचानक शिवसेनेची गटनोंदणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे भाजप…
नाशिक : प्रतिनिधी : नाशिकमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी भाषण करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. त्यामुळे वनविभागात कार्यरत असलेल्या माधवी जाधव यांनी…
जमीर काझी : मुंबई : तिरंगा देशाची आन, बान आणि शान आहे, तिरंग्यासाठी अनेकांनी आपले रक्त सांडले आहे पण सध्या काही जातीवादी व धर्मांध शक्ती आपल्या स्वार्थी राजकारणासाठी हिरव्या व…