‘कागल’च्या जनतेची माफी मागा
कोल्हापूर; प्रतिनिधी : वैद्यकीय सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ वारंवार खालच्या दर्जाची, अशोभनीय व्यक्तव्ये करीत आहेत. ‘कागल’ राजर्षी शाहू महाराजांची जन्म व कर्मभूमी आहे. शाहू महाराजांनी भारतरत्न डॉ.…
मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा.
संपादकः विजय चोरमारे
कोल्हापूर; प्रतिनिधी : वैद्यकीय सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ वारंवार खालच्या दर्जाची, अशोभनीय व्यक्तव्ये करीत आहेत. ‘कागल’ राजर्षी शाहू महाराजांची जन्म व कर्मभूमी आहे. शाहू महाराजांनी भारतरत्न डॉ.…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी सहा आरोपींची ओळख पटवली असून त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर तीन जण…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : रविवारी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) कार्यक्रम नांदेड प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आलेल्या एका ५३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. शांताबाई…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : राज्य सरकारने कोल्हापूरच्या ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेला दोन कोटी रुपयाचा धनादेश सोपवला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. स्वप्निलचे…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : लालपरी अर्थात एसटी सर्वसामान्यांच्या साठी वरदान आहे. राज्याच्या ग्रामीण तसेच बहुतांश भागात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. दरवर्षी दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाकडून दहा टक्के…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच राज्य सरकारनं लोकप्रिय निर्णयांचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा…
मुंबई : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर रविवारी रात्री मरीन लाईन्सजवळील बडा कब्रस्तानमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाऊस असतानाही त्यांचे चाहते व…
जयसिंगपूर : शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामात सोळा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस दत्त कारखान्याला घालावा, असे…
मुंबईःमहायुतीने आधी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा, त्यानंतर आम्ही आमचा उमेदवार जाहीर करू, असे सांगून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या प्रश्न टोलवून लावला. वांद्रे पश्चिम येथील…
मुंबई; प्रतिनिधी : आजची लढाई महाभारताची आहे. महाभारतात पांडवांना इंचभरही जागा देणार नाही, अशी कौरवांची मस्ती होती. तीच वृत्ती भाजपची आहे. देशात अन्य पक्ष नकोत, केवळ भाजपच असला पाहिजे, अशी या…