मतदारांवर पैशाचा पाऊस!
मुंबई : प्रतिनिधी : निवडणुकीत वारेमाप आश्वासनांच्या पावसानंतर आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून पैशाचा पाऊस पडू लागला आहे. मतदारांना घरपोच नोटा पोच केल्या जात असून हे चित्र २९ महानगरपालिकेतील क्षेत्रात…
मुंबई : प्रतिनिधी : निवडणुकीत वारेमाप आश्वासनांच्या पावसानंतर आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून पैशाचा पाऊस पडू लागला आहे. मतदारांना घरपोच नोटा पोच केल्या जात असून हे चित्र २९ महानगरपालिकेतील क्षेत्रात…
कोल्हापूर : जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन या दृष्टीने उभयचरांच्या शस्त्रक्रियाविरहित अंतःस्त्रावी शास्त्राचे उपयोजन अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक ठरणारे आहे, असे प्रतिपादन पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ.…
महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीचे चित्र रंगवताना भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्षच आपसात लढत असल्याचे दिसते. तसे चित्र निर्माण केले जाते. आणि सत्ताधारी…
कोल्हापूर : प्रतिनिधी : जागतिक पातळीवरील संशोधन कार्याचे मूल्यमापन करणाऱ्या ए.डी. सायंटिफिक इंडेक्स-२०२६ मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या एकूण १६८ संशोधकांचा समावेश झाला आहे. यामध्ये प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह माजी…
मुंबई : प्रतिनिधी : देवेंद्र फडणवीस हे स्वत:च्या हिमंतीवर झालेले मुख्यमंत्री नाहीत. त्यांना बसवलेले आहे, अशी बोचरी टीका राज ठाकरे यांनी केली. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सांगतेच्या दिवशीच राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर…
मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. पाच फेब्रुवारीला मतदान होणार असून ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीचा…
बेळगाव : प्रतिनिधी : जुना वाड्यात खुदाई करताना सोन्याच्या हंडा सापडला अशी चर्चा पूर्वीची काळी ऐकायला येत असे. पण आता घर बांधताना सोन्याचा हंडा सापडला नाही पण कलश सापडल्याची घटना…
जमीर काझी : मुंबई : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना ‘लाडकी बहीण’ योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल; परंतु जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरुपात देण्यास राज्य निवडणूक…
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोणत्याही शहराचा विकास आणि वस्तार हा हद्दवाढीमुळे झाली आहे. कोल्हापूरचा विकास आणि विस्तारासाठी हद्दवाढ केलीच पाहिजे. स्थानिक नेत्यांनी एकत्रितपणे हद्दवाढीचा प्रस्ताव तयार करावा. माझ्याकडे हद्दवाढीचा प्रस्ताव…
नवी दिल्ली : प्रतिनिधी : जिल्हा परिषदेची निवडणूक १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ३१ जानेवारीपर्यंत घेण्याचे आदेश यापूर्वी दिले होते. निवडणूक आयोगाने…