५० टक्के आरक्षण ओलांडलेल्या २२ जिल्हा परिषदेच्या निवडणूकांना न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांच्यावर गेली आहे त्या ठिकाणी निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने मनाई केली आहे. त्यामुळे राज्यातील २२ जिल्हा परिषदांमधील…