Yogi Adityanath

देवेंद्र फडणवीस मोदींचे वारसदार ठरतील ?

तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना जाहीर सभेद्वारे संबोधित केले. यावेळी ते म्हणाले होते, “पुढील वर्षी १७ सप्टेंबर रोजी मोदी ७५ वर्षांचे होणार आहेत. त्यावेळी…

Read more

Mamata slams yogi : महाकुंभचे रुपांतर मृत्यूकुंभात

नवी दिल्ली : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात योग्य नियोजन नसल्याचा आरोप करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जहरी टीका केली आहे. भाविकांसाठी…

Read more

राजकीय आघाडीवर अर्धा यूपी आपल्याकडे पोट भरतो : कोल्हे

पिंपरी : ‘बटेंगे तो कटेंगे’ म्हणणाऱ्यांचा अर्धा उत्तर प्रदेश आपल्याकडे येऊन पोट भरतो. समाजात फूट पाडणारी विधाने करून आमच्यावर काही परिणाम होणार नाही. ही सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील माणसे आहेत. येथे ‘बचेंगे…

Read more

ही निवडणूक महाराष्ट्रासाठी नाही, तर देशासाठी महत्त्वाची : योगी आदित्यनाथ

कोल्हापूर : प्रतिनिधी : निवडणूक केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर देशासाठी महत्त्वाची आहे. एक भारत श्रेष्ठ भारतासाठी महत्त्वाचा आहे. एकीकडे महायुती आहे आणि दुसरीकडे कोणतीही नीती, नैतिकता नसलेली आघाडी देशाच्या बरोबर धोका…

Read more

राज्यातील सरकार योगी चालवणार नाहीत

मुंबई : विशेष प्रतिनिधी : योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. ते महाराष्ट्राचे सरकार चालवणार नाही. त्यामुळे   ‘बटेंगे तो कटेगे,’  ही विचारसरणी आपल्याला मान्य नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा…

Read more

‘वंचित’ सत्तेसोबत जाणार

अकोला; प्रतिनिधी : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीच्या निकालानंतर वंचित सत्तेसोबत जाण्याचे सूतोवाच केले आहे. या वेळी त्यांनी राज्यात…

Read more

‘बटेंगे ते कटेंगे’ला ‘जोडेंगे’चे उत्तर

मुंबई : प्रतिनिधी : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा दिली होती. त्यानंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही भाजपाच्या नेत्यांकडून या घोषणेचा वापर…

Read more

बुलडोझर कारवाई भोवली

नवी दिल्ली: वृत्तसंस्था : बुलडोझरच्या कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी उत्तर प्रदेश सरकारला फटकारले. हे प्रकरण महाराजगंज जिल्ह्यातील आहे. रस्ता रुंदीकरण प्रकल्पासाठी बुलडोझर वापरून घरे पाडण्यात आली. या प्रकरणी मनोज टिब्रेवाल…

Read more

हिंसाचारात पन्नास घरांची तोडफोड

लखनऊ; वृत्तसंस्था : बहराइच परिसरात दुसऱ्या दिवशीही हिंसाचाच्या घटना घडल्या असून एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्यात आले. त्यांच्या ५० हून अधिक घरांची तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी केली…

Read more