Yash Rathod

Semi-Final : मुंबईला हव्या ३२३ धावा

नागपूर : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात अंतिम फेरी गाठण्यासाठी गतविजेत्या मुंबईला अखेरच्या दिवशी ३२३ धावांची गरज आहे. त्याचवेळी सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्यासाठी विदर्भाला ७ विकेट हव्या आहेत.…

Read more

Mumbai Semi-Final : विदर्भाची आघाडी अडीचशेपार

नागपूर : विदर्भाने रणजी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात बुधवारी मुंबईचा पहिला डाव २७० धावांमध्ये संपवून ११३ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर, तिसऱ्या दिवसअखेर विदर्भाने दुसऱ्या डावामध्ये ४ बाद १४७ धावा करून ही…

Read more