खेड्यात जन्माला आलेला नवीन मध्यमवर्ग संवेदनशून्य : राजन गवस
कोल्हापूर : प्रतिनिधी : समूहभाव आणि सहानुभाव हे खेड्याचे जीवनतत्व आहे. निसर्गाचे सानिध्य असेल तर गाव आहे. पण आता खेड्यात जन्माला आलेला नवीन मध्यमवर्ग संवेदनशून्य आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक…