ताराराणींनी शिवछत्रपतींच्या स्वराज्याचे रक्षण केले : इंद्रजीत सावंत
कोल्हापूर : प्रतिनिधी : मुघलमर्दिनी, रणरागिनी, कोल्हापूर संस्थान संस्थापिक महाराणी ताराराणी यांनी आपल्या आपल्या पराक्रम, बुध्दीचातुर्य आणि मुत्सद्दी राजकारणाच्या जोरावर शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वराज्याचे रक्षण केले, असे प्रतिपादन इतिहास…