Revanth Reddy : आपण किती राफेल विमाने गमावली? : रेवंत रेड्डी
हैद्राबाद : तेलगंनाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी भाजपच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन सिंदूरच्या हाताळणीवर जोरदार टीका केली. पाकिस्तानसोबात अचानक झालेल्या युद्धबंदीवर आणि पारदर्शकतेच्या अभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सशस्त्र दलाच्या सन्मानार्थ आयोजित…