३०-३१ मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता
मुंबई : राज्यात अवकाळी पाऊस सुरू असताना कृषी खात्याने ३० आणि ३१ मार्च रोजी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांनी कापणी केलेली पिके सुरक्षित ठेवावी, असे आवाहनही कृषी…