सहअस्तित्वाचं प्रतीक
-सायली परांजपे फतेहपूर सिक्री या स्थळाचं महत्त्व हे उत्तम स्थापत्य, त्यामागचा इतिहास यांहून खूप वेगळं आहे. ज्या काळात धर्म हा माणसाच्या जगण्याचा, ओळखीचा महत्त्वाचा भाग होता, त्या सोळाव्या शतकात सम्राट…
-सायली परांजपे फतेहपूर सिक्री या स्थळाचं महत्त्व हे उत्तम स्थापत्य, त्यामागचा इतिहास यांहून खूप वेगळं आहे. ज्या काळात धर्म हा माणसाच्या जगण्याचा, ओळखीचा महत्त्वाचा भाग होता, त्या सोळाव्या शतकात सम्राट…
-अमोल उदगीरकर दक्षिण कोरिया आणि भारतामध्ये अनेक बाबतीत साम्य आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्णपणे बदलत चाललेल्या जागतिक संरचनेची ही दोन्ही राष्ट्रे अपत्य आहेत. कोरियन राष्ट्राची पण भारतासारखीच फाळणी झाली. भारत पाकिस्तानसारखंच…
सुनील कर्णिक यांनी फेसबुकवर दोन ओळींची एक पोस्ट टाकली. आटपाट नगरात, गावात एक गरीब ब्राम्हण रहात होता … ही भावनिक गोष्ट सांगणारे चांदोबा मासिक ब्राह्मणांनीच सुरू केले. लेखकही तेच होते. वारले…
वय वर्षे साठ – याला काट, त्याला काट मूळ व्यवसाय प्लास्टिक पाईपवाले प्रधानसेवकांचे जवळचे सल्लाकल्लागार अमितभाई शाह यांसी तसेच वय वर्षे ब्याऐंशी, अजूनही राजकारणाचे हौशी, भा. रा. काँग्रेसचे अध्यक्ष मपन्ना मल्लिकार्जुन खरगे…
-संजय सोनवणी भारताची आर्थिक प्रगती जी सिंधू काळात झालेली दिसते ती अनाम पण महान शास्त्रज्ञांमुळे. अपार साहस करून समुद्रापारच्या अज्ञात विश्वाकडे जिवावरचा धोका पत्करुन निघालेल्या पहिल्या खलाशामुळे. समुद्रात माल बुडून…
-आनंद शितोळे शिक्षण, आरोग्यव्यवस्था, एसटी, बँकिंग या बाबी परवडत नाहीत, तोट्यात आहेत असं कुणी राज्याचा, केंद्राचा लोकप्रतिनिधी अथवा कर्मचारी म्हणतो तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय असतो? ही विधानं लोककल्याणकारी राज्याच्या…
-संजय सोनवणी आज मानवाचा पुरातन इतिहास कळण्याची दोनच साधने आहेत. दगडी हत्यारे व वस्तु तसेच उत्खननांत मिळणारी मृद्भांडी व खापरे. भारतात या कलेची सुरुवात किमान अकरा हजार वर्षांपूर्वी झाली. सिंधुपूर्व…
कोल्हापूर; प्रतिनिधी : गणेशोत्सव संपला की पितृ पंधरवडा सुरू होतो. या पंधरा दिवसांत तिथीनुसार एक दिवस महालय असतो. बोली भाषेत त्याला महाळ, म्हाळ असेही म्हणतात. पितृ पंधरवड्यात आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून…