… जेव्हा डोंगर पुन्हा जिवंत होतो!
मध्य प्रदेशातील देवासजवळील शंकरगड डोंगर एकेकाळी दगडखाणींनी विदीर्ण झाला होता. आज स्थानिक लोकसहभागातून पुन्हा दिमाखात उभा राहिला आहे. पुनरुज्जीवित झालेल्या परिसंस्थेचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून त्याकडे पाहिले जाते. (Shankargad Hill Restoration)…