Semi-Final : मुंबईला हव्या ३२३ धावा
नागपूर : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात अंतिम फेरी गाठण्यासाठी गतविजेत्या मुंबईला अखेरच्या दिवशी ३२३ धावांची गरज आहे. त्याचवेळी सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्यासाठी विदर्भाला ७ विकेट हव्या आहेत.…
नागपूर : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात अंतिम फेरी गाठण्यासाठी गतविजेत्या मुंबईला अखेरच्या दिवशी ३२३ धावांची गरज आहे. त्याचवेळी सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्यासाठी विदर्भाला ७ विकेट हव्या आहेत.…
कोलकाता : कर्णधार अंकित कुमारच्या शतकामुळे हरियाणाने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये मुंबईविरुद्ध पहिल्या डावात ५ बाद २६३ धावा केल्या. मुंबईचा पहिला डाव ३१५ धावांवर संपला असून दुसऱ्या दिवसअखेर मुंबईचा…
कोलकाता : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात गतविजेत्या मुंबईच्या मदतीला पुन्हा एकदा तळाचे फलंदाज धावून आले. शम्स मुलाणी व तनुष कोटियनच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबईने हरियाणाविरुद्धच्या या सामन्यात पहिल्या…