Shrirang gaikwad : महाराष्ट्र धर्म समतेचे तत्त्व सांगणारा
कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्र धर्म समतेचे तत्त्व सांगणारा आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्राचे अतूट नाते आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक श्रीरंग गायकवाड यांनी केले. (Shrirang gaikwad) शिवाजी विद्यापीठाचे…