S. Jaishankar

India on Taiwan : तैवानबाबतचे धोरण बदललेले नाही : भारत

नवी दिल्ली : भारत सरकारने तैवानबाबतचे आपले धोरण बदललेले नाही, मंगळवारी (१९ ऑगस्ट) स्पष्ट केले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या हवाल्याने असा दावा करण्यात आला होता की परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी…

Read more

Jaishankar clarifies: दहशतवाद सहन करणार नाही : जयशंकर

नवी दिल्ली : भारत दहशतवादाविरुद्ध ‘शून्य सहनशीलता’धोरण अवलंबत आहे. आम्ही कधीही वाईट कृत्य करणाऱ्यांना सहन करणार नाही, अशा शब्दांत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी (७ जून) यांनी भारताची भूमिका…

Read more

दहशतवादी कारवायांमुळे संबंध सुधारणात अडथळे : एस. जयशंकर

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : सीमापार दहशतवादी कारवाया आणि फुटीरतावादामुळे दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय व्यापार आणि संबंध सुधारण्यात अडथळा ठरत आहे, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज (दि.१६) पाकिस्तानचा समाचार घेतला.…

Read more