महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी लाजा गुंडाळून ठेवल्या आहेत का?
प्रचंड बहुमताने सत्ता मिळाली आहे, त्यामुळे सरकारमधल्या सगळ्यांनीच लाजा गुंडाळून ठेवल्या आहेत. (Maharashtra Politics) मंत्र्यांच्या निगराणीखाली गुन्हेगारी फोफावली आहे. गुन्हेगारांना संरक्षण दिले जात आहे. सत्ताधारी पक्षाच्या कारभाऱ्याला नाईलाजाने अटक करावी…