Priyank Panchal

Semi-Final : मुंबईला हव्या ३२३ धावा

नागपूर : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात अंतिम फेरी गाठण्यासाठी गतविजेत्या मुंबईला अखेरच्या दिवशी ३२३ धावांची गरज आहे. त्याचवेळी सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्यासाठी विदर्भाला ७ विकेट हव्या आहेत.…

Read more