Modi silent on land theft : ‘जमीनचोरी’ वर मोदी गप्प का? ; राहूल गांधीचा सवाल
नवी दिल्ली : मतचोरीतून स्थापन झालेल्या सरकारमधील एक माजी मंत्र्याच्या मुलाने जमिन चोरी करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? असा सवाल राहूल गांधी यांनी उपस्थित केला आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क…