पालकमंत्रीपद कधीपासून आले? त्याला एवढे महत्त्व का ?
बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी जोर धरू लागली…
बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी जोर धरू लागली…
मुंबई; जमीर काझी : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी जलदगतीने करत आहे. त्यामुळे वाल्मीक कराडने शरणागती पत्करली आहे. या प्रकरणी काहीजण राजकरण करत आहे. त्यांना ते…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : परभणी व बीडमधील घटनांवर सर्व स्तरातून कारवाईची मागणी केली जात असताना महायुती सरकार मात्र गंभीर नाही. सरकार कारवाईची भाषा करत असले तरी सरकार वस्तुस्थिती मान्य करायला…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे कळस झाला आहे. शिशुपालाप्रमाणे या लोकांचे ९९ अपराध भरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि या प्रकरणातील ‘आका’ला…
जमीर काझी; मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीच्या परभणी दौऱ्यावर टीका करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परभणी व बीड मधील घटनेची गृहमंत्री म्हणून केव्हा जबाबदारी घेणार , ते कधी…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्याचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू ही पोलिसांकडून झालेली हत्याच आहे. पोलिसांनीच कोठडीत त्याची हत्या केली आणि तो दलित असल्यामुळेच ही हत्या करण्यात…
नागपूर : जमीर काझी पीक विमा योजनेत बीड जिल्ह्यात सुमारे हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता शनिवारी केला. बीड…
नागपूर; विशेष प्रतिनिधी : बीड आणि परभणी जिल्ह्यात झालेल्या हिंसाचार आणि पोलिसी अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या मुद्द्यावरून नागपुरात सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात गेल्या चार दिवसांपासून…
परभणी, प्रतिनिधी : परभणी येथे झालेल्या दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनात सूर्यवंशी याचा तुरुंगात मृत्यू झाला, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिली. या घटनेने…