Delhi Sahitya Sammelan देशाच्या प्रगतीत साहित्याचा मोठा वाटा
पंडित जवाहरलाल नेहरू भारतीय लेखकांनी भाषाभाषांच्या मोठेपणावरून एकमेकांशी वाद घालण्यात शक्ती खर्च करण्यापेक्षा भारतीय भाषा अधिक समृद्ध करण्याकडे लक्ष द्यावे, असे माझे त्यांना आवाहन आहे. आज सांस्कृतिक सहिष्णुतेची गरज आहे.…